हिंदूंनो, जातीजातींत द्वेष पसरवणार्यांपासून सावध होऊन एकसंध राष्ट्राची निर्मिती करा !
हिंदूंनो सावधान ! वेळीच जागे व्हा ! ‘एक आहात, तर सुरक्षित आहात’ आणि ‘विखुरलात, तर नष्ट व्हाल’ (बटेंगे तो कटेंगे) या घोषवाक्यांची पावलोपावली आवश्यकता आहे, हे रोहित पवारांच्या वक्तव्यातून दिसते. त्यामुळे अशांची दुकाने कायमस्वरूपी बंद होतील, असा धडा त्यांना मतपेटीद्वारे शिकवा !’