उपवास करण्यामागील उद्देश आणि त्याचे महत्त्व  !

संस्कृतमध्ये उपवास या शब्दाची फोड ‘उप + वास’, अशी आहे. उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे रहाणे; म्हणून ‘उपवास’ म्हणजे ईश्वराच्या जवळ रहाणे किंवा ईश्वराच्या सतत अनुसंधानात रहाणे.

नागपूर येथे भूतबाधेच्या शंकेतून आई-वडिलांनी केलेल्या मारहाणीत मुलीचा मृत्यू !

आई-वडिलांसह नातेवाइकाला अटक !

नागदेववाडी (जिल्हा कोल्हापूर) येथील ग्रामस्थांनी दीप अमावास्या धर्मशास्त्रानुसार साजरी केली !

धर्मशास्त्रानुसार दीप अमावास्या साजरी होण्यासाठी पुढाकार घेणार्‍या ‘भगवा रक्षक’चे धर्मप्रेमी श्री. राहुल पाटील आणि नागदेववाडी ग्रामस्थ यांचे अभिनंदन !

कोल्हापूर जिल्ह्यातील काही गावांमध्ये महिलांकडून धर्मशास्त्राप्रमाणे दीपपूजन !

धर्मशास्त्र समजल्यावर त्याप्रमाणे कृती करणार्‍या धर्मप्रेमी महिलांचे अभिनंदन !

समाज सुसंस्कारित व्हावा !

महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मद्य पिण्यासाठी उद्युक्त करणारा विज्ञापनाचा फ्लेक्स लावल्याच्या प्रकरणी पुणे येथील देवीप्रसाद शेट्टी या उपाहारगृह मालकावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. केवळ व्यवसायाची विक्री वाढावी; म्हणून तरुण पिढीला व्यसन लावणार्‍यांची नीतीमत्ता किती खालावली आहे, हे यातून अधोरेखित होते.

दीप अमावास्येच्या दिवशी केलेल्या दीपपूजनाचे आध्यात्मिक महत्त्व !

‘आषाढी अमावास्येला दीपपूजन केले जाते. आज २८.७.२०२२ या दिवशी दीपपूजन आहे. ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. मधुरा भोसले यांना दीपपूजनाविषयीचे मिळालेले ईश्वरी ज्ञान आणि आलेली अनुभूती येथे देत आहोत.  

नाटकात भगवान शिवाची भूमिका करणार्‍या अभिनेत्याने त्याच वेशात धूम्रपान केल्याने अटक

भगवान शिवाची भूमिका करणारा अभिनेता नंतर त्याच वेशात धूम्रपान करत असल्याचा व्हिडिओ प्रसारित झाल्यावर त्याला अटक करण्यात आली.

तांब्याची भांडी वापरण्याचे विविध आरोग्यदायी लाभ

तांब्यामध्ये ‘अँटीमायक्रोबियल’ (प्रतिजैविक), ‘अँटीऑक्सिडंट’, ‘अँटी-कार्सिनोजेनिक’ (कर्करोगजनरोध) यांसारखी अनेक आवश्यक खनिजे असतात. ती आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी असतात.

अल्पवयिनांमधील हिंसकता !

‘आई-वडील मुलाला वळण लावण्यात न्यून पडले असावेत का ? वडिलांचे पिस्तूल घेऊन पुढील कुकर्म करण्याचे धाडस त्याच्यात आले तरी कुठून ? मृतदेहासमवेत ३ दिवस बसण्याइतका तो निष्ठूर आणि निर्दयी कशामुळे झाला असेल ?’, असे अनेक प्रश्न अनुत्तरितच रहातात. त्याची उत्तरे ना समाजाकडे आहेत, ना सरकारकडे !

पिंपरी-चिंचवड (पुणे) येथे ‘मानवी हक्क आणि संरक्षण जागृती’च्या वतीने स्त्रिया आणि पुरुष यांच्याकडून वटपौर्णिमा साजरी !

जनतेला धर्मशिक्षण नसल्यामुळे अशा चुकीच्या कृती केल्या जात आहेत. पुरुषांनी वटपौर्णिमा साजरी करणे, हे एकप्रकारे पवित्र ‘वटपौर्णिमा’ व्रताचे विडंबनच होय ! प्रत्येक वेळी हिंदूंच्या सण-उत्सवांचा अपमान करणारे हिंदूच हिंदु धर्माचे वैरी आहेत !