राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून माहिती आल्यावर सभागृहात देऊ ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून माहिती आल्यावर सभागृहात देऊ ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

अमरावती येथील औषध विक्रेता उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणाचे अन्वेषण हे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (एन्.आय.ए) करत आहे. ‘एन्.आय.ए’कडून माहिती आल्यानंतर ती सभागृहात दिली जाईल.

देवेंद्र फडणवीस यांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी देण्याची मागणी !

देवेंद्र फडणवीस यांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी देण्याची मागणी !

भाजप नक्कीच देवेंद्र फडणवीसांच्या नावाची घोषणा करून त्यांचा सन्मान करतील, अशी आशा अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे.

राज्यात दहीहंडी उत्साहात साजरी !

राज्यात दहीहंडी उत्साहात साजरी !

आम्ही दीड मासापूर्वीच बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने ‘हंडी फोडली’ ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

किडनी प्रत्यारोपणातील अपहाराच्या चौकशीला ४ मासांनंतरही विलंब !

किडनी प्रत्यारोपणातील अपहाराच्या चौकशीला ४ मासांनंतरही विलंब !

याविषयी एका मासात अंतरिम अहवाल देण्यात येईल. यामध्ये रुग्णालयाचा सहभाग आढळल्यास त्यांची मान्यता रहित करण्यात येईल, तसेच डॉक्टर दोषी आढळल्यास त्यांवर फौजदारी गुन्हा नोंदवण्यात येईल.

विधान परिषदेच्या सभागृह नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती !  

विधान परिषदेच्या सभागृह नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती !  

‘विधान परिषदेच्या सभागृह नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे’, अशी घोेषणा विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी केली.

(म्हणे) ‘ब्राह्मणांची पोरे खारीक-बदाम खात आहेत आणि बहुजनांची मुले जांभया देत आहेत !’

(म्हणे) ‘ब्राह्मणांची पोरे खारीक-बदाम खात आहेत आणि बहुजनांची मुले जांभया देत आहेत !’

जातीयवाद, भ्रष्टाचार आदींमुळे स्वतःचा पक्ष नष्ट होत चालला असूनही जातीयवादी विधाने करणारे काँग्रेसचे उरलेसुरले खासदार पक्षाला बुडवल्याविना रहाणार नाहीत !

खातेवाटप घोषित, मुख्यमंत्र्यांकडे १४, तर उपमुख्यमंत्र्यांकडे ८ खात्यांचे दायित्व !

खातेवाटप घोषित, मुख्यमंत्र्यांकडे १४, तर उपमुख्यमंत्र्यांकडे ८ खात्यांचे दायित्व !

महाराष्ट्रातील राज्यशासनाचे खातेवाटप १४ ऑगस्ट या दिवशी घोषित करण्यात आले. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे १४, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ८ खात्यांचे दायित्व असणार आहे.

अतीवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना प्रतिहेक्टरी १३ सहस्र ६०० रुपये हानीभरपाई देऊ ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

अतीवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना प्रतिहेक्टरी १३ सहस्र ६०० रुपये हानीभरपाई देऊ ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

या वेळी एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘मागील २ मासांत राज्यात अतीवृष्टीमुळे शेतकर्‍यांची मोठी हानी झाली आहे. हे आर्थिक साहाय्य ३ हेक्टरच्या मर्यादेपर्यंत देण्यात येणार आहे.

मंत्रीमंडळाच्या विस्ताराचा जनतेशी संबंध !

मंत्रीमंडळाच्या विस्ताराचा जनतेशी संबंध !

मंत्रीमंडळाचा विस्तार होत राहील आणि सत्ताधारीही पालटत रहातील; परंतु ज्या वेळी सत्ताधार्‍यांना ‘आम्ही जनतेशी बांधील आहोत’, याची जाणिव होईल, तेव्हा खर्‍या अर्थाने लोकशाही ‘सुजलाम् सुफलाम्’ असेल !

नियोजित कार्यक्रम रहित करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देहली येथे गेले !

नियोजित कार्यक्रम रहित करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देहली येथे गेले !

नियोजित कार्यक्रम रहित करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ४ ऑगस्ट या दिवशी तातडीने देहली येथे गेले. राज्यातील मंत्रीमंडळाच्या विस्ताराविषयी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या भेटी ते घेतील, अशी शक्यता आहे.