
नवी देहली – चीन, दक्षिण कोरिया आदी देशांना कोरोना महामारीचा फटका बसला आहे. या पाश्र्वभूमीवर कोरोनाची लाट भारतात येऊ नये, यासाठी सरकारी यंत्रणा प्रयत्नशील आहे. ‘कोरोनाचा महामारीच्या दृष्टीने भारतात पुढील ४० दिवस महत्त्वाचे आहेत’, असे सरकारी सूत्रांनी सांगितले आहे.
Next 40 days crucial as India may see COVID cases surge in mid-January: Health Ministry Sources
Read @ANI Story | https://t.co/TrfZK0l7gR#Covidcases #COVID19 #India #Corona #coronavirus pic.twitter.com/7aUfKXFiwq
— ANI Digital (@ani_digital) December 28, 2022
पुढील जानेवारी मासात भारतात कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. ‘भारतात कोरोनाची लाट आल्यास त्याची तीव्रता अल्प असेल, तसेच रुग्णालयात भरती होण्याचे आणि रुग्ण दगावण्याचे प्रमाणही अल्प असेल’, असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.
बेंगळुरू (कर्नाटक) येथे पोलीस निरीक्षकाने गुंडांसमवेत मिळून तरुणांकडून लुटले २० लाख रुपये !
Telegram App Ban : ‘टेलिग्राम’ ॲपवरील तात्पुरती बंदी कायम ! – देहली उच्च न्यायालय
Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाने राजकीय पक्षांतरांच्या घटनांमध्ये हस्तक्षेप करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली
विशेष अन्वेषण पथक सत्य-असत्याचा उलगडा करेल ! – Yogi Adityanath
Filmmaker Imtiaz Ali : चित्रपट निर्माते इम्तियाज अली यांची ‘राधा-कृष्ण’ यांच्यावर चित्रपट बनवण्याची इच्छा !
भित्तीपत्रक लावणार्या महिला अधिकार्याचे स्थानांतर ! – नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त