न्यायाधिशांनी अनेक मास निकाल न देता खटला राखून ठेवणे, हा चिंतेचा विषय ! – सरन्यायाधीश चंद्रचूड

न्यायाधिशांनी अनेक मास निकाल न देता खटला राखून ठेवणे, हा चिंतेचा विषय ! – सरन्यायाधीश चंद्रचूड

न्यायाधीश १० महिन्यांहून अधिक काळ निकाल न देता खटला राखून ठेवतात. हा चिंतेचा विषय आहे, असे विधान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केले.

India Heat Wave : देशात उष्णतेच्या लाटेचा धोका वाढला !

India Heat Wave : देशात उष्णतेच्या लाटेचा धोका वाढला !

देशातील अनेक भागांत तापमान ४० ते ४३ अंश सेल्सिअसपर्यंत पोचले आहे. अशा स्थितीत उष्णतेच्या लाटेचा धोका वाढला आहे.

Nature’s Havoc Hotspots : देशातील ८ राज्यांत उष्णतेची लाट !

Nature’s Havoc Hotspots : देशातील ८ राज्यांत उष्णतेची लाट !

देशातील ९ प्रमुख शहरांमध्ये गेल्या १० वर्षांत झाडी आणि जलस्रोत अल्प झाले. जयपूर, कर्णावती, नागपूर, पुणे आणि चेन्नई या शहरांचा ८० टक्के भाग ‘उष्णता केंद्रे’ बनली आहेत.

Babri NCERT Book:बाबरी ढाचा पाडण्याच्या घटनेऐवजी श्रीराममंदिर आंदोलनाविषयीची माहिती !

Babri NCERT Book:बाबरी ढाचा पाडण्याच्या घटनेऐवजी श्रीराममंदिर आंदोलनाविषयीची माहिती !

पूर्वी ‘एन्.सी.ई.आर्.टी.’ साम्यवादी विचारसरणी असलेल्या लोकांच्या कह्यात असल्यामुळे शिक्षणक्षेत्राची अपरिमित हानी झाली.

INC Manifesto : (म्हणे) ‘३० लाख युवकांना नोकरी देणार !’ – काँग्रेस

INC Manifesto : (म्हणे) ‘३० लाख युवकांना नोकरी देणार !’ – काँग्रेस

काँग्रेसने या देशावर ६ दशकांहून अधिक काळ राज्य केले. सत्तेत असतांना तिने बेरोजगारी का अल्प केली नाही ? त्यामुळे आता तिने काहीही देण्याचे आश्‍वासन दिले, तरी जनतेचा विश्‍वास तिने कायमचाच गमावल्याने जनता तिला घरचाच रस्ता दाखवणार !

कच्चाथिवू बेट परत मिळवण्यासाठी श्रीलंकेशी करावे लागेल युद्ध ! – भारताचे माजी महाधिवक्ता मुकुल रोहतगी

कच्चाथिवू बेट परत मिळवण्यासाठी श्रीलंकेशी करावे लागेल युद्ध ! – भारताचे माजी महाधिवक्ता मुकुल रोहतगी

भारताच्या अखंडत्वाला सुरुंग लावण्याची काँग्रेसची परंपराच राहिली आहे. आता मतदानाच्या माध्यमातून तिला कायमचे घरी बसवण्यासाठी हिंदूंनी संघटित झाले पाहिजे !

भाजपमध्ये या अन्यथा ईडीच्या कारवाईतून कारागृहात पाठवू !

भाजपमध्ये या अन्यथा ईडीच्या कारवाईतून कारागृहात पाठवू !

भारतीय लोकशाही आणि तिच्या अन्वेषण यंत्रणा केंद्रशासनाच्या हातचे बाहुले झाले आहे, अशी ओरड आप, काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्ष करत असतात.

आता प्रत्येक मतदान केंद्रातील ‘व्हीव्हीपीएटी’मधील सर्वच पावत्यांची मोजणी होणार !

आता प्रत्येक मतदान केंद्रातील ‘व्हीव्हीपीएटी’मधील सर्वच पावत्यांची मोजणी होणार !

सर्वोच्च न्यायालयाने मतमोजणीच्या वेळी ‘व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल’मधील (व्हीव्हीपीएटीमधील) सर्वच पावत्यांची मोजणी करावी, असे निर्देश निवडणूक आयोगाला दिले आहेत.

ज्ञानवापीतील तळघरात होणार्‍या पूजेला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार !

ज्ञानवापीतील तळघरात होणार्‍या पूजेला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार !

ज्ञानवापी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने व्यास तळघरात हिंदूंना पूजा करण्याची अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला स्थगिती देण्यास नकार दिला.

केजरीवाल यांची १५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी !

केजरीवाल यांची १५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी !

मद्य धोरण प्रकरणात २१ मार्चपासून कारागृहात असलेले देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची ‘ईडी’ची कोठडी संपली असून त्यांना १५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.