हिंदुत्वाची तुलना आतंकवाद्यांशी करणारे हिंदुद्वेष्टे काँग्रेसचे नेते सलमान खुर्शिद यांच्या प्रतिकृतीचे सांखळी येथे ‘वन्दे मातरम्’ गटाने केले दहन

हिंदुत्वाची तुलना आतंकवाद्यांशी करणारे हिंदुद्वेष्टे काँग्रेसचे नेते सलमान खुर्शिद यांच्या प्रतिकृतीचे सांखळी येथे ‘वन्दे मातरम्’ गटाने केले दहन

नेते सलमान खुर्शिद यांनी त्यांच्या नवीन पुस्तकामध्ये हिंदुत्वाची तुलना ‘इस्लामिक स्टेट’ आणि ‘बोको हराम’ या जिहादी आतंकवादी संघटनांशी केली आहे.

कुडाळ येथे ‘पद्मश्री’ कंगणा राणावत यांच्या प्रतिमेला जोडे मारून काँग्रेसकडून निषेध

कुडाळ येथे ‘पद्मश्री’ कंगणा राणावत यांच्या प्रतिमेला जोडे मारून काँग्रेसकडून निषेध

जहाल क्रांतीकारकांचा काँग्रेसवाल्यांनी आतंकवादी असा उल्लेख केला. तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वा. सावरकर यांच्याविषयी वाटेल ते बरळणार्‍या काँग्रेसवाल्यांना त्यांच्या विरोधात बोलल्यावर पोटशूळ का उठतो ?

कोणत्याही हिंदुत्वनिष्ठ संघटनेने कोणते आतंकवादी कृत्य केले आहे का ? याचा सलमान खुर्शीद यांनी अभ्यास करावा ! – आमदार सौ. मनीषा कायंदे, शिवसेना

कोणत्याही हिंदुत्वनिष्ठ संघटनेने कोणते आतंकवादी कृत्य केले आहे का ? याचा सलमान खुर्शीद यांनी अभ्यास करावा ! – आमदार सौ. मनीषा कायंदे, शिवसेना

हिंदुत्वनिष्ठ संघटनांची तुलना आतंकवादी संघटनांशी करण्यापूर्वी कोणत्या हिंदुत्वनिष्ठ संघटनेने आंकवादी कृत्य केले आहे का ? याचा सलमान खुर्शीद यांनी अभ्यास करावा.

‘अल्ला हू अकबर’च्या घोषणा देत हत्या करणारे कोण आहेत ?

‘अल्ला हू अकबर’च्या घोषणा देत हत्या करणारे कोण आहेत ?

‘जय श्रीराम’च्या घोषणा देणारे सर्व जण ‘मुनि’ असू शकत नाहीत. आजकाल ‘जय श्रीराम’च्या घोषणा देणारे काही जण संत नाहीत, तर राक्षस आहेत, असे विधान काँग्रेसचे नेते राशिद अल्वी यांनी केले.

काँग्रेसचा वैचारिक आतंकवाद !

काँग्रेसचा वैचारिक आतंकवाद !

हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवाद : चर्चा हिन्दू राष्ट्र की !

‘हलाल’ चालू झाल्यापासून ‘हलाल’ला झटका द्यायला हवा, हे सरकारला का कळले नाही ?

‘हलाल’ चालू झाल्यापासून ‘हलाल’ला झटका द्यायला हवा, हे सरकारला का कळले नाही ?

केवळ मांसच नव्हे, तर खाण्या-पिण्याच्या अन्य साहित्यासाठीही हलाल प्रमाणपत्र घेतले जाते. तत्कालीन काँग्रेस सरकारने धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हलाल प्रमाणपत्राला मान्यता दिली. त्यानंतरच हलालचे प्रस्थ देशात वाढीस लागले.

भारताच्या फाळणीला काँग्रेस आणि त्या वेळचे नेतेच उत्तरदायी ! – असदुद्दीन ओवैसी

भारताच्या फाळणीला काँग्रेस आणि त्या वेळचे नेतेच उत्तरदायी ! – असदुद्दीन ओवैसी

सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे प्रमुख ओपी राजभर यांनी ‘महंमद अली जिना यांना भारताचे पहिले पंतप्रधान केले असते, तर फाळणी झालीच नसती’, असे विधान केले होते. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना ओवैसी यांनी वरील विधान केले.

गोंधळलेला पक्षच जात किंवा धर्म यांचे राजकारण करतो ! – काँग्रेस

गोंधळलेला पक्षच जात किंवा धर्म यांचे राजकारण करतो ! – काँग्रेस

आप करत आहेत ते गोव्याच्या किंवा एकूणच समाजाच्या दृष्टीने अयोग्यच; पण आपवर टीका करणार्‍या काँग्रेसने स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत सत्ता टिकवण्यासाठी जात आणि धर्म यांचेच राजकारण केले. त्यामुळेच अल्पसंख्यांक डोईजड होऊन बसले. त्याचे काय ?

हिंदुत्वाची तुलना जिहादी आतंकवादी संघटनांशी करणे चुकीचे !  

हिंदुत्वाची तुलना जिहादी आतंकवादी संघटनांशी करणे चुकीचे !  

आपण जरी ‘हिंदुत्व’ही हिंदु धर्माशी संबंधित राजकीय विचारसरणी आहे’, असे समजून त्याच्याशी सहमत नसलो, तरी हिंदुत्वाची तुलना ‘इस्लामिक स्टेट’ आणि जिहादी इस्लाम यांच्याशी करणे चुकीचे अन् अतिशयोक्तीचे आहे, असे विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी केले.

(म्हणे) ‘जय श्रीराम’च्या घोषणा देणारे काही जण राक्षस ! – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राशिद अल्वी

(म्हणे) ‘जय श्रीराम’च्या घोषणा देणारे काही जण राक्षस ! – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राशिद अल्वी

इस्लामचे नाव घेऊन, महंमद पैगंबर यांच्या नावाने आतंकवादी कारवाया करत निरपराध्यांना ठार मारणारे कोण आहेत, हेही राशिद अल्वी यांनी सांगितले पाहिजे !