दुर्ग (छत्तीसगड) येथे हिंदूंचे धर्मांतर करू पहाणार्‍या ख्रिस्ती महिलांना हिंदु महिलांकडून चोप !

एक ख्रिस्ती महिला आणि युवती दोन हिंदु महिलांना आमीष दाखवून ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यास प्रोत्साहित करत होत्या. ‘हिंदूंवरील आघातांविरुद्ध पोलीस काहीच करत नसल्याचा परिणाम आहे काय ?

कुकी ख्रिस्त्यांनी मणीपूरमध्ये केंद्रीय राज्यमंत्री राजकुमार रंजन यांचे घर पेटवले !

गेल्या १ मासापासून चालू असलेला ख्रिस्त्यांचा हिंसाचार हिंदु राष्ट्र अपरिहार्य करतो !

हिंदु कुटुंबावर धर्मांतरासाठी आमीष दाखवून दबाव टाकणार्‍या दोघा पाद्य्रांसह चौघांवर गुन्हा नोंद !

धर्मांतरविरोधी कठोर कायदा नसल्यानेच असे प्रयत्न सातत्याने होत आहेत, हे लक्षात घ्या !

विदेशात ख्रिस्‍ती पंथाची होत असलेली दुर्दशा आणि त्‍याचा भारतात वाढत असलेला प्रभाव

पृथ्‍वीच्‍या दक्षिण भागात श्रद्धाळू आणि चर्चशी जोडलेले लोक यांच्‍या संख्‍येत विलक्षण वृद्धी झाली आहे. भारतासारख्‍या अन्‍य देशांना ख्रिस्‍त्‍यांचे ‘डम्‍प यार्ड’ (कचरा फेकण्‍याचे क्षेत्र) बनवले जात आहे. एक प्रसिद्ध ख्रिस्‍ती धर्मोपदेशक सांगत आहेत की, पृथ्‍वीच्‍या दक्षिण भागामध्‍ये चर्च जलद गतीने विकसित होत आहेत. त्‍यामुळे वर्ष २०६० पर्यंत पृथ्‍वीच्‍या दक्षिण क्षेत्रात ख्रिस्‍ती लोकांची संख्‍या ३४ टक्‍क्‍यांपर्यंत वाढत जाईल.

मणीपूरमध्ये ख्रिस्ती कुकी आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात ९ जणांचा मृत्यू !

कुकी आतंकवाद्यांवर कारवाई करण्यासाठी केंद्र सरकारने कठोर पावले उचलणे आवश्यक !

(म्हणे) ‘पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांच्या पुनर्बांधणीचे काम सरकारचे नव्हे !’ – काँग्रेसचे खासदार फ्रान्सिस सार्दिन

हिंदूंसाठी आर्थिक प्रावधान केल्यावर अल्पसंख्यांक कसा गळा काढतात ? त्यांच्या पोटात कसे दुखते ? ते खासदार सार्दिन यांच्या वक्तव्यातून दिसून येते. पोर्तुगिजांनी गोमंतकीय हिंदूंवर केलेले पाशवी अत्याचार गोमतकियांनी विसरावे, असे त्यांना वाटते का ?

मणीपूरमध्ये पुन्हा चालू झालेल्या हिंसाचारात १ जण ठार !

मणीपूरमध्ये ४२ दिवसांपासून चालू असलेल्या हिंसाचारात आतापर्यंत १०० हून अधिक लोक ठार झाले असून ३२० जण घायाळ झाले आहेत. या हिंसाचारामुळे निराधार झालेल्या ४७ सहस्रांहून अधिक लोकांना २७२ साहाय्य छावण्यांमध्ये रहावे लागत आहे.

बहराईच (उत्तरप्रदेश) येथे धर्मांतर केलेल्या गरीब हिंदूंची हिंदु धर्मात घरवापसी !

हिंदूंचे धर्मांतर करणार्‍यांवर कठोर कारवाई केली पाहिजे !

विनामूल्य शिक्षणाच्या नावाखाली ख्रिस्त्यांकडून गावातील विद्यार्थ्यांचा धर्मांतराचा प्रयत्न !

अशा घटनांविषयी देशातील ढोंगी निधर्मीवादी राजकीय पक्ष, त्यांचे नेते, पुरो(अधो)गामी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात या !

शरद पवार यांचा हिंदुद्वेष !

‘हिंदु आतंकवाद’ असा शब्दप्रयोग करून मुसलमानांची एकगठ्ठा मते मिळवू पहाणारे राजकारणी समाजासाठी धोकादायक !