झारखंडमध्ये धर्मांतराला बळी पडलेल्या २० हिंदूंचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी त्यांना धर्मशिक्षण देणे, हाच प्रभावी उपाय आहे, हे जाणा !
हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी त्यांना धर्मशिक्षण देणे, हाच प्रभावी उपाय आहे, हे जाणा !
या लेखात आपण ‘म्यानमार- थायलंड-लाओस’ या ‘गोल्डन ट्रायंगल’ (सुवर्ण त्रिकोण) मार्गे मणीपूर आणि मिझोराम या २ राज्यांतून येऊन संपूर्ण भारतात होणारी अमली पदार्थांची तस्करी, म्यानमारहून भारतात होणारी सुपारीची तस्करी आणि त्यातून निर्माण होणारा..
अशा प्रकारे देशभरात मिशनरी संस्था हिंदूंच्या अडचणींचा अपलाभ उठवून त्यांना प्रलोभने देत आहेत आणि त्यांचे धर्मांतर करत आहेत. यासाठी आता कठोर राष्ट्रव्यापी धर्मांतरविरोधी कायदाच आवश्यक आहे, हे केंद्र सरकार कधी लक्षात घेणार ?
मणीपूर राज्याचे अखंडत्व अबाधित राखण्याच्या उद्देशाने २९ जुलै या दिवशी राजधानी इंफाळमध्ये लक्षावधी मणीपुरी लोकांनी मोर्चा काढला. यामध्ये हिंदु मैतेई, मैतेई पांगाल, नागा, तसेच सनमाही या पंथांचे लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
असे पुरातत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी ‘आप’चे आमदार क्रूझ सिल्वा यांना सुनावले. ‘छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती का साजरी करावी ?’, असा प्रश्न ‘आप’चे आमदार क्रूझ सिल्वा यांनी विचारला होता.
३३ लाख लोकसंख्या असलेल्या मणीपूरमध्ये ५० टक्क्यांहून थोडे अधिक हिंदू, ४४ टक्के ख्रिस्ती आणि इतर सर्व मुसलमान अन् बौद्ध आहेत. मणीपूरमध्ये सध्या नागरी युद्धाची स्थिती निर्माण झाली असून मोठ्या संख्येने लोक गोंधळलेल्या स्थितीत आहेत.
हिंदूंचे अशा प्रकारे धर्मांतर झाल्याने ईशान्य भारतातील राज्ये आज ख्रिस्तीबहुल झाल्याने तेथे देशविरोधी कारवाया चालू झाल्या आहेत. संपूर्ण देशातच ही स्थिती निर्माण होण्यापूर्वी भारताला हिंदु राष्ट्र बनवणे अपरिहार्य आहे, हे हिंदूंनी लक्षात घ्यावे !
मणीपूरच्या थोरबांग आणि कांगवे येथे हिंदु मैतेई समाज अन् ख्रिस्ती कुकी समाज समोरासमोर येऊन पुन्हा गोळीबार आणि हिंसाचार झाला. तत्पूर्वी २६ जुलैला म्यानमारच्या सीमेवर गोळीबार आणि जाळपोळ करण्यात आली.
या घटनेविषयी देशातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, एम्.आय.एम्., माकप आदी राजकीय पक्ष यांनी मौन बागळले आहे, हे लक्षात घ्या !
या वेळी गोळीबार आणि बाँबस्फोटही झाले. या जमावाने सीमा सुरक्षादलाची वाहने हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. या जमावाने किमान १० घरे जाळली आहेत.