झारखंडमध्ये धर्मांतराला बळी पडलेल्या २० हिंदूंचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !

हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी त्यांना धर्मशिक्षण देणे, हाच प्रभावी उपाय आहे, हे जाणा !

मणीपूर-म्‍यानमार-मिझोराम येथे होणारे अमली पदार्थांचे उत्‍पादन आणि म्‍यानमार सुपारी तस्‍करी यांचा मणीपूर अशांततेशी संबंध !

या लेखात आपण ‘म्‍यानमार- थायलंड-लाओस’ या ‘गोल्‍डन ट्रायंगल’ (सुवर्ण त्रिकोण) मार्गे मणीपूर आणि मिझोराम या २ राज्‍यांतून येऊन संपूर्ण भारतात होणारी अमली पदार्थांची तस्‍करी, म्‍यानमारहून भारतात होणारी सुपारीची तस्‍करी आणि त्‍यातून निर्माण होणारा..

झाबुआ (मध्यप्रदेश) येथील मिशनरी शाळेत ३ आदिवासी मुलींना ‘नन’ बनवणारे प्रशिक्षण देण्याचा प्रकार !

अशा प्रकारे देशभरात मिशनरी संस्था हिंदूंच्या अडचणींचा अपलाभ उठवून त्यांना प्रलोभने देत आहेत आणि त्यांचे धर्मांतर करत आहेत. यासाठी आता कठोर राष्ट्रव्यापी धर्मांतरविरोधी कायदाच आवश्यक आहे, हे केंद्र सरकार कधी लक्षात घेणार ?

कुकी आतंकवाद्यांच्या विरोधात इंफाळ येथे लाखो मणीपुरी जनतेचा मोर्चा !

मणीपूर राज्याचे अखंडत्व अबाधित राखण्याच्या उद्देशाने २९ जुलै या दिवशी राजधानी इंफाळमध्ये लक्षावधी मणीपुरी लोकांनी मोर्चा काढला. यामध्ये हिंदु मैतेई, मैतेई पांगाल, नागा, तसेच सनमाही या पंथांचे लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

बहुसंख्यांकांच्या भावना दुखावतील असे विधान करू नये ! – पुरातत्व विभागाचे मंत्री सुभाष फळदेसाई, गोवा

असे पुरातत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी ‘आप’चे आमदार क्रूझ सिल्वा यांना सुनावले. ‘छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती का साजरी करावी ?’, असा प्रश्‍न ‘आप’चे आमदार क्रूझ सिल्वा यांनी विचारला होता.

मणीपूर हिंसाचार : एक षड्‍यंत्र !

३३ लाख लोकसंख्‍या असलेल्‍या मणीपूरमध्‍ये ५० टक्‍क्‍यांहून थोडे अधिक हिंदू, ४४ टक्‍के ख्रिस्‍ती आणि इतर सर्व मुसलमान अन् बौद्ध आहेत. मणीपूरमध्‍ये सध्‍या नागरी युद्धाची स्‍थिती निर्माण झाली असून मोठ्या संख्‍येने लोक गोंधळलेल्‍या स्‍थितीत आहेत.

गरीब हिंदूंना आमीष दाखवून त्यांचे धर्मांतर करणार्‍या पाद्रयाला अटक !

हिंदूंचे अशा प्रकारे धर्मांतर झाल्याने ईशान्य भारतातील राज्ये आज ख्रिस्तीबहुल झाल्याने तेथे देशविरोधी कारवाया चालू झाल्या आहेत. संपूर्ण देशातच ही स्थिती निर्माण होण्यापूर्वी भारताला हिंदु राष्ट्र बनवणे अपरिहार्य आहे, हे हिंदूंनी लक्षात घ्यावे !

मणीपूरमध्ये पुन्हा गोळीबार !

मणीपूरच्या थोरबांग आणि कांगवे येथे हिंदु मैतेई समाज अन् ख्रिस्ती कुकी समाज समोरासमोर येऊन पुन्हा गोळीबार आणि हिंसाचार झाला. तत्पूर्वी २६ जुलैला म्यानमारच्या सीमेवर गोळीबार आणि जाळपोळ करण्यात आली.

कासरगोड (केरळ) येथे मुस्लिम लीगच्या मोर्च्यामध्ये हिंदूंना जिवंत जाळण्याच्या धमक्या !

या घटनेविषयी देशातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, एम्.आय.एम्., माकप आदी राजकीय पक्ष यांनी मौन बागळले आहे, हे लक्षात घ्या !

मणीपूरमध्ये हिंसाचार चालूच : महिलांच्या जमावाने घरे, शाळा पेटवल्या

या वेळी गोळीबार आणि बाँबस्फोटही झाले. या जमावाने सीमा सुरक्षादलाची वाहने हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. या जमावाने किमान १० घरे जाळली आहेत.