आतापर्यंत चीनचा विस्तार झाला, तो कॅपिटॅलिस्ट (भांडवलशाही) पद्धतीमुळे; परंतु त्यांची वैयक्तिक नीती ही मर्केंटालिस्ट (व्यापारशाही) राहिली आहे. पश्चिमी देश म्हणजे चीनचे मुख्य केंद्र आहेत. आपण चीनचे आर्थिक केंद्र बंद करत असल्याने चीनचे भारताकडे लक्ष आहे. प्रत्यक्ष नाही; मात्र अप्रत्यक्षरित्या चीन तिसर्या महायुद्धाचे कारण होऊ शकतो. भारतातही असे लोक आहेत की, जे चीनशी जोडलेले आहेत. ‘चलता है’ अशी भारतियांची मवाळ नीती आता पालटायला हवी. व्हिएतनामसारखे राष्ट्र चीनला अनेक वेळा नमवते. आपण भाषण देण्यामध्ये चांगले असण्यापेक्षा रणनीती चांगली करण्यामध्ये प्रयत्न करायला हवेत.
सनातन प्रभात > Post Type > चौकटी > राष्ट्र-धर्मविषयक चौकट > भारतियांची चीनविरुद्धची मवाळ नीती पालटायला हवी ! – अभिजित अय्यर-मित्रा, संरक्षण आणि विदेशनीती विशेषतज्ञ
भारतियांची चीनविरुद्धची मवाळ नीती पालटायला हवी ! – अभिजित अय्यर-मित्रा, संरक्षण आणि विदेशनीती विशेषतज्ञ
नूतन लेख
- Ukraine FM India Visit : (म्हणे) ‘सोव्हिएत युनियन संपुष्टात आले असल्याने भारत आणि रशिया यांच्यातील संबंधांना भविष्य नाही !’ – युक्रेन
- Bangladesh India Out Campaign : विरोधकांनी प्रथम त्यांच्या पत्नींच्या भारतीय साड्या जाळून दाखवाव्यात ! – बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना
- Nijjar Murder Case : भारत सरकारसमवेत एकत्रितपणे अन्वेषण चालू ठेवू ! – कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो
- UN Kejriwal Arrest : (म्हणे) ‘निवडणुकीच्या काळात लोकांचे राजकीय आणि नागरी हक्क सुरक्षित रहातील, अशी अपेक्षा !’ – संयुक्त राष्ट्र
- इस्रायलला पोचले १ सहस्र भारतीय कामगार !
- (म्हणे) ‘अमेरिका भारताला आमच्याविरुद्ध चिथावणी देत आहे !’