चीन धमकावण्याचे प्रकार करतो. भारताने लडाखमध्ये दाखवलेल्या सैन्यबळानंतर चीनला भारताची शक्ती समजलेली आहे. त्यामुळे तो नेपाळ आणि श्रीलंका यांना भारतापासून वेगळा करण्याचा प्रयत्न करत आहे; मात्र ते शक्य होणार नाही. नेपाळचे भारताशी सांस्कृतिक संबंध असल्याने नेपाळ-भारत मैत्री अबाधित राहील. चीनला भारताशी युद्ध महागात पडेल, हे त्यांना ठाऊक आहे. इस्लामी कट्टरतावाद कसा रोखायचा, हे भारत संपूर्ण जगाला दाखवून देईल. श्रीलंकेसारखे देश चीनच्या षड्यंत्राला बळी पडत आहेत. भारतीय सैन्य जगातील कोणत्याही सैन्याच्या तोडीस तोड आहे. पाकिस्तानमध्ये कोणत्याही अडचणी आल्यास ते भारताला त्रास देतात. ही त्यांची नित्याची रणनीती आहे.
सनातन प्रभात > Post Type > चौकटी > राष्ट्र-धर्मविषयक चौकट > इस्लामी कट्टरतावाद कसा रोखायचा, हे भारत संपूर्ण जगाला दाखवून देईल ! – अनिल धीर, राष्ट्रीय सचिव, भारत रक्षा मंच
इस्लामी कट्टरतावाद कसा रोखायचा, हे भारत संपूर्ण जगाला दाखवून देईल ! – अनिल धीर, राष्ट्रीय सचिव, भारत रक्षा मंच
नूतन लेख
- Pakistan Ballistic Missile : पाकिस्तानला बॅलेस्टिक क्षेपणास्त्र बनवण्यास साहाय्य करणार्या ४ कंपन्यांवर अमेरिकेकडून बंदी !
- Dubai Floods Abu Dhabi Mandir : (म्हणे) ‘हिंदूंचे मंदिर बांधल्याने दुबईमध्ये पूर आला !’ – मुसलमानांचा हिंदुद्वेषी प्रचार !
- India G20 Appreciated : भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ‘जी-२०’ परिषदेचे ‘आय.एम्.एफ्.’ आणि जागतिक बँक यांच्याकडून कौतुक
- Elon Musk Postpones India Visit : इलॉन मस्क यांनी भारत दौरा पुढे ढकलला
- संपादकीय : काँग्रेसची विनाशकाले विपरीतबुद्धिः !
- ब्रिटीश शासनापासून स्वातंत्र्योत्तर काळापर्यंत करण्यात आलेले कायदे हिंदु समाज व्यवस्था नष्ट करण्याच्या हेतूनेच !