परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सूक्ष्मातून भावसत्संगाविषयी सांगितलेली सूत्रे
‘एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सूक्ष्मातून मला सांगितले, ‘आपण ऐकत असलेला भावसत्संग ही भावपूजाच असते.
‘एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सूक्ष्मातून मला सांगितले, ‘आपण ऐकत असलेला भावसत्संग ही भावपूजाच असते.
‘हा कालावधी म्हणजे ‘आपत्काळ’ नसून साधकांसाठी ‘कृतज्ञताकाळ’ आहे.’ या विधानाची कोल्हापूर येथील साधक-कुटुंबियांना विविध प्रकारे आलेली अनुभूती इथे देत आहोत.
दासनवमीच्या मंगलदिनी ‘भूवैकुंठ’ असलेल्या रामनाथी आश्रमातील साधिका वैद्या (सौ.) मंगला गोरे जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त झाल्याची आनंदवार्ता घोषित करण्यात आली.
सनातन संस्थेच्या शक्तीरथाला गुरुसेवेत कार्यरत होऊन माघ कृष्ण पक्ष एकादशीला १ वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त रथाच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे आणि अनुभूती…
जेथे साक्षात् महाविष्णु मानवरूपात वास्तव्य करत आहे, तेथे कुणालाही त्रास होणार नाही. त्यासाठी आपल्याला साधनाच वाढवायला हवी.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रीतीविषयी साधक आणि हितचिंतक यांनी काव्यरूपात व्यक्त केलेली कृतज्ञता !
आज प्रत्येक व्यक्ती तिच्या स्वभावदोष आणि अहं यांमुळे स्वतःच्या जीवनातील आनंदापासून वंचित आहे. त्या आनंदाचा स्रोत स्वतःच्या अंतरातच आहे, हे पुनःपुन्हा सांगून षडरिपुंच्या गर्तेतून साधकांना बाहेर काढणे, हे त्यांच्या प्रीतीचे अत्त्युच्च टोक आहे.
मुंबई येथे प्रतिष्ठापना केलेल्या पादुकांचे दर्शन घेतांना साधकांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
चि. रुक्मिणीची आई सौ. स्वानंदी यांनी गर्भावर संस्कार होण्यासाठी केलेले विविध भावप्रयोग आणि अन्य अनुभूती आपण ४ मार्च या दिवशी पाहिल्या. आज त्यापुढील भाग पाहूया.
‘‘हिंदुु राष्ट्र स्थापन होण्याची वेळ जसजशी जवळ येत आहे, तसा देव आपल्यावर भरभरून कृपेचा वर्षाव करत आहे.’’ त्याची प्रचीती देवद आश्रमात १३.९.२०२० या दिवसापासून निर्माण झालेल्या कठीण परिस्थितीत साधकांना घेता आली.