विद्युत्चुंबकीय लहरींविना ऐकू येणारे आकाशातील शब्द !

विद्युत्चुंबकीय लहरींविना ऐकू येणारे आकाशातील शब्द !

‘आकाश सार्‍या ब्रह्मांडाला व्यापून आहे. आकाशात असंख्य लहान मोठे शब्द पसरलेले आहेत. देवाने आपले कान चांगलेच बहिरे केले आहेत, हे चांगले केले; अन्यथा त्या आवाजाच्या (शब्दांतील) गोंगाटाने आपले डोके फिरायची वेळ येईल. काही लोकांच्या कानात आवाज ऐकू येतात आणि ते बेचैन होतात. हे कानाची श्रवणशक्ती वाढल्याचे लक्षण आहे. आकाशवाणी केंद्र आकाशातील शब्द निवडून (फिल्टर करून) … Read more

शास्त्रसंमत आणि धर्माला मान्य असणार्‍या कृती करतो, तो माणूस !

शास्त्रसंमत आणि धर्माला मान्य असणार्‍या कृती करतो, तो माणूस !

आहार, निद्रा, भय आणि मैथुन या गोष्टी पशू आणि मानव यांच्यात समान आहेत. (धर्म ही मानवातील अधिकची विशेष गोष्ट आहे.) धर्मविहीन (धर्माचरण न करणारी) माणसे ही पशूंसारखीच आहेत.

भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे यांना सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्ते साधक राम होनप यांनी विचारलेले प्रश्न आणि त्यांची त्यांनी दिलेली अभ्यासपूर्ण उत्तरे !

भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे यांना सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्ते साधक राम होनप यांनी विचारलेले प्रश्न आणि त्यांची त्यांनी दिलेली अभ्यासपूर्ण उत्तरे !

‘२२.५.२०२४ या दिवशी मला भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे यांची भेट घेण्याची संधी मिळाली. तेव्हा मी त्यांना विचारलेले काही प्रश्न आणि त्यांची त्यांनी दिलेली उत्तरे पुढे दिली आहेत.

युगानुसार दुष्प्रवृत्तींचे वाढते प्रमाण आणि त्यांचा बीमोड करण्याचा श्रीकृष्णाने सांगितलेला उपाय !

युगानुसार दुष्प्रवृत्तींचे वाढते प्रमाण आणि त्यांचा बीमोड करण्याचा श्रीकृष्णाने सांगितलेला उपाय !

राम-कृष्णाने भारतीय जीवनाला अनन्यसाधारण उंचीवर नेऊन ठेवले. त्यांचा आदर्श सर्वांना हितावहच ठरणार आहे. कोणत्याही काळात या अलौकिक पुरुषांची चरित्रे आणि रामायण-महाभारत हे ग्रंथ कुणालाही महान बनवल्याविना रहाणार नाहीत.

स्वकर्तव्य आणि ईश्वरप्रिय सदाचरण हा भक्तीचा पाया असून हरिनामाविना कलियुगात मुक्ती मिळू शकत नाही ! – भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे

स्वकर्तव्य आणि ईश्वरप्रिय सदाचरण हा भक्तीचा पाया असून हरिनामाविना कलियुगात मुक्ती मिळू शकत नाही ! – भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे

देवाचे नावही न घेता भक्ती करता येते. नामस्मरण अवश्य करावे, जप अवश्य करावा; पण जप, नामस्मरण आणि पूजा म्हणजे भक्ती नसून ती भक्तीची अंगे आहेत.

हिंसाचारी आणि निरपराधी यांना ठार मारणार्‍याचा वध करणे, ही अहिंसाच आहे ! – भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे

हिंसाचारी आणि निरपराधी यांना ठार मारणार्‍याचा वध करणे, ही अहिंसाच आहे ! – भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे

हिंसा आणि अहिंसा यांचा विवेक फारच विचारपूर्वक केला पाहिजे. ‘मारणे म्हणजे हिंसा आणि न मारणे म्हणजे अहिंसा’, असा ठोकळेबाज अर्थ घेणे अज्ञानाचे लक्षण आहे…

मानवी जीवनाच्या कल्याणाचा राजमार्ग वेदांमध्ये असून वैदिक धर्म हा त्यातील सिद्धांतांनी चालतो !

मानवी जीवनाच्या कल्याणाचा राजमार्ग वेदांमध्ये असून वैदिक धर्म हा त्यातील सिद्धांतांनी चालतो !

आपण वेदातील सिद्धांत स्वीकारतो’, हे ठाऊक नसले, तरी जगातील सर्व लोक कळत-नकळत वैदिक सिद्धांतांनीच चालत आहेत. सारे भौतिक जीवनव्यवहार, आध्यात्मिक विचार इतकेच नव्हे, तर सर्व मानवी जीवनाशी संबंधित नियम, शास्त्रे, कायदे, सदाचार, धर्म, नीती इत्यादींचे उगमस्थान वेदच आहेत; म्हणून सारे जग वैदिकच आहे.

आर्यभूमीचे तुकडे तुकडे झालेले असणे

आर्यभूमीचे तुकडे तुकडे झालेले असणे

‘या आर्यभूमीचे आता ५-२५ तुकडे झाले आहेत आणि आमच्या उदार ‘नाकर्तेपणामुळे’ आणखी किती होतील, हे सांगता येत नाही. तुमच्या आमच्या डोळ्यांसमोर भारतभूमीचे ३ तुकडे झालेले आहेत.’

भारताचार्य सु.ग. शेवडे यांच्याविषयी शिष्यभाव असलेले पनवेल (जिल्हा रायगड) येथील श्री. अनंत कुलकर्णी (वय ६८ वर्षे) !

भारताचार्य सु.ग. शेवडे यांच्याविषयी शिष्यभाव असलेले पनवेल (जिल्हा रायगड) येथील श्री. अनंत कुलकर्णी (वय ६८ वर्षे) !

भारताचार्य सु.ग. शेवडे यांचे वय ९० वर्षे आहे. ‘त्यांना काही वस्तू देणे, त्यांना हवे-नको ते पहाणे, त्यांच्याशी कायमच आदर ठेवून बोलणे’, या कृती करतांना श्री. कुलकर्णी यांचे वागणे विनम्रतेचे असते.