भारताच्या ईशान्य सीमेवर केले जाणार तैनात
(बटालियन म्हणजे सैन्याचे एक पथक)
(खलिफा म्हणजे शरीयतनुसार शासन करणारा)

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशात प्रथमच मुसलमान खलिफांच्या नावाने सैन्याच्या ४ बटालियन बनवण्यात आल्या आहेत. सैन्यदलप्रमुख जनरल वकार-उझ-झमान यांनी या बटालियनची नावे रशिदुन खलिफा उमर, अबू बकर, अली आणि उस्मान यांच्या नावावर ठेवली आहेत.
For the first time, the Bangladesh Army has named companies of a new battalion after four Islamic Caliphs.
The unit will be deployed along India's northeastern border.
India cannot afford complacency on its eastern frontier. National security demands constant vigilance and a… pic.twitter.com/baWDD5acX2
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 2, 2026
प्रत्येक बटालियनमध्ये अनुमाने ७०० सैनिक आहेत. या चारही बटालियनना भारताच्या ईशान्य सीमेवर तैनात केले जाणार आहे.
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani
Telangana AI Training : तेलंगाणातील काँग्रेस सरकार ८० सहस्र अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना एआय आणि डिजिटल सुरक्षा यांचे विनामूल्य प्रशिक्षण देणार !
वर्ष २०२२ मध्ये युक्रेनवर अणूबाँब टाकण्यापासून पंतप्रधान मोदी यांनी पुतिन यांना रोखले होते ! – Polish Minister
संपादकीय : हिंदु राष्ट्राची चर्चा हवीच !
हिंदूंना शत्रूबोध नाही !
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क