
लेह (लडाख) – भारत आणि चीन यांच्यात जोपर्यंत सीमेविषयीची तडजोड होत नाही, तोपर्यंत दोन्ही देशांत संघर्ष होत राहील, असे विधान सैन्यदलप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी केले. ते लडाखच्या दौर्यावर आहेत. त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
Matter of concern: Indian Army chief MM Naravane on increase in Chinese deployment across border#IndoChinaBorderhttps://t.co/oSer3K9jkl
— Zee News English (@ZeeNewsEnglish) October 2, 2021
१. सैन्यदलप्रमुख नरवणे पुढे म्हणाले की, चीनसमवेत गेल्या वर्षभरापासून चर्चा चालू आहे. याद्वारे दोन्ही देशांतील वाद सोडवला जाऊ शकतो.
२. पाकविषयी बोलतांना नरवणे म्हणाले की, फेब्रुवारी ते जून या मासांमध्ये पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले नाही; मात्र नुकतेच घुसखोरीच्या घटना घडल्या आहेत, तसेच गेल्या १० दिवसांत शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याच्या २ घटना घडल्या आहेत. अशा स्थितीत भारतीय सैन्य प्रत्युत्तर देण्यास सिद्ध आहे.
३. अफगाणिस्तानविषयी ते म्हणाले की, आम्ही अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. सध्या तेथील स्थितीविषयी बोलणे घाईचे ठरेल.
CJI Surya Kant : कायदेशीर व्यवसायात महिलांसाठी एक भक्कम व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न !
Russian President Vladimir Putin : ‘ब्रिक्स’ जागतिक अर्थव्यवस्थेची नवीन महाशक्ती !
Dominican Republic Plane Crash : ‘डोमिनिकन रिपब्लिक’मध्ये जेट कोसळले : वैमानिक आणि सह-वैमानिक ठार !
Iran Israel War : इराण-इस्रायल यांच्यात पुन्हा उडाला युद्धाचा भडका !
Philippines Earthquake : फिलिपीन्समध्ये ७.८ रिक्टर तीव्रतेचा भूकंप : १९ जणांचा मृत्यू !
Singapore Blocks Media : भारतियांना अपकीर्त करण्याची चिनी नागरिकांची ऑनलाईन मोहीम सिंगापूर सरकारकडून उघड