
लेह (लडाख) – भारत आणि चीन यांच्यात जोपर्यंत सीमेविषयीची तडजोड होत नाही, तोपर्यंत दोन्ही देशांत संघर्ष होत राहील, असे विधान सैन्यदलप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी केले. ते लडाखच्या दौर्यावर आहेत. त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
Matter of concern: Indian Army chief MM Naravane on increase in Chinese deployment across border#IndoChinaBorderhttps://t.co/oSer3K9jkl
— Zee News English (@ZeeNewsEnglish) October 2, 2021
१. सैन्यदलप्रमुख नरवणे पुढे म्हणाले की, चीनसमवेत गेल्या वर्षभरापासून चर्चा चालू आहे. याद्वारे दोन्ही देशांतील वाद सोडवला जाऊ शकतो.
२. पाकविषयी बोलतांना नरवणे म्हणाले की, फेब्रुवारी ते जून या मासांमध्ये पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले नाही; मात्र नुकतेच घुसखोरीच्या घटना घडल्या आहेत, तसेच गेल्या १० दिवसांत शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याच्या २ घटना घडल्या आहेत. अशा स्थितीत भारतीय सैन्य प्रत्युत्तर देण्यास सिद्ध आहे.
३. अफगाणिस्तानविषयी ते म्हणाले की, आम्ही अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. सध्या तेथील स्थितीविषयी बोलणे घाईचे ठरेल.
अमेरिकेत भारतविरोधी खलिस्तान्यांना हात लावणे ठरणार गुन्हा !
Sanctions On Afghanistan : अफगाणिस्तानवरील संयुक्त राष्ट्रांच्या सध्याच्या निर्बंध व्यवस्थेवर पुनर्विचार करणे आवश्यक !
US Boys More Religious : अमेरिकेत जेन-झी मुलांचा धर्माकडे मुलींपेक्षा कल वाढला !
Indian In UK Cabinet : ब्रिटनच्या मंत्रीमंडळात भारतीय वंशाचे कनिष्क नारायण आणि लिसा नंदी यांना स्थान
जेनेरिक औषधांवर २०० टक्के आयात शुल्क ! – ट्रम्प यांची घोषणा
मृत्यूंजय वीर आणि शौर्यचक्राचे मानकरी हवालदार पॅराकमांडो मधुसूदन सुर्वे !