५ एके-४७ रायफल, ५ पिस्तूल आणि ७० ग्रेनेड जप्त
३-४ आतंकवाद्यांना ठार करून काश्मीरमधील आतंकवाद संपणार नाही, तर त्यासाठी त्यांच्या निर्मात्या पाकला नष्ट करणे आवश्यक ! – संपादक

उरी (जम्मू-काश्मीर) – येथील रामपूर सेक्टरजवळील सीमेवर घुसखोरी करणार्या ३ जिहादी आतंकवाद्यांना भारतीय सैन्याने ठार केले. त्यांच्याकडून ५ एके-४७ रायफल, ५ पिस्तूल आणि ७० ग्रेनेड जप्त करण्यात आले. येथील जंगलामध्ये ६ आतंकवादी लपल्याची माहिती सैन्याला मिळाल्यावर चालू करण्यात आलेल्या शोधमोहीमेच्या वेळी आतंकवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केल्यावर झालेल्या चकमकीत हे आतंकवादी ठार झाले. अन्य ३ आतंकवादी तेथून पळून गेले. त्यांचा सैनिकांकडून शोध घेण्यात येत आहे. या चकमकीपूर्वी शोपिया येथील चित्रगाम गावात झालेल्या अन्य एका चकमकीत अनायत अहमद डार हा आतंकवादी ठार झाला.
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
मृत्यूंजय वीर आणि शौर्यचक्राचे मानकरी हवालदार पॅराकमांडो मधुसूदन सुर्वे !
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था
महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयात १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता !
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !
Sewri Mumbai Muslims Attack : क्षुल्लक कारणावरून मुसलमानांकडून हिंदूंना भीषण मारहाण