देवावरील श्रद्धेच्या बळावर परिस्थितीशी जुळवून घेणार्‍या ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. शोभा हेम्बाडे !

६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. शोभा हेम्बाडे यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये पुढील लेखात देत आहे…..

अपार कृपा आणि प्रीती यांचा वर्षाव करणार्‍या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चैतन्यदायी सत्संगात साधिकेने अनुभवलेले भावक्षण !

१२ फेब्रुवारी या दिवशी प्रसिद्ध केलेल्या या लेखाच्या पहिल्या भागात आपण साधिकेच्या साधनेच्या आरंभी काळात परात्पर गुरु डॉ. आठवले  यांच्या कृपेने त्यांना आलेल्या अनुभूती आपण पाहिल्या. आज त्या पुढील सूत्रे पाहूया.

६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. मनीषा पाठक घेत असलेल्या ‘ऑनलाईन’ (गुरुलीला) सत्संगात सांगितलेल्या सूत्रांनुसार प्रयत्न केल्यावर पुणे येथील सौ. अंजली फणसळकर यांना स्वत:त जाणवलेले पालट

‘पुणे जिल्ह्यात दळणवळण बंदी चालू झाल्यापासून, म्हणजे एप्रिल २०२० पासून ‘सर्व साधकांची व्यष्टी आणि समष्टी साधना अधिक चांगली व्हावी’, यासाठी सौ. मनीषा पाठक प्रतिदिन ‘ऑनलाईन’ (गुरुलीला) सत्संग घेतात.

‘ऑनलाईन’ सत्संग ऐकून कु. गौरी फणसळकर यांनी साधनावृद्धीसाठी केलेले प्रयत्न आणि त्यांच्यात झालेले पालट

पुणे जिल्ह्यात प्रतिदिन सत्संग चालू झाला. पहिला सत्संग ऐकल्यावर ‘मी आतापर्यंत किती चुकीची वागत होते.

सनातनच्या संत पू. (श्रीमती) विजया लोटलीकरआजी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार !

‘पू. आजींच्या पार्थिवाला अग्नी दिल्यानंतर त्यांच्या डोक्याच्या बाजूने अनुमाने २ मिनिटे १ ते दीड फूट उंचीचा पिवळसर रंगाचा धनुष्याच्या आकाराचा द्रवपदार्थाचा फवारा येत होता.

वात्सल्यस्वरूपी वैद्यगुरु परात्पर गुरुमाऊली डॉ. जयंत आठवले !

अखिल ब्रह्मांडातील प्रथम वैद्यगुरु म्हणजे गुरुमाऊली; कारण ते आपल्याला या भवरोगातून, जन्म-मृत्यूच्या भवरोगाचे हरण करून मोक्ष प्रदान करतात. याचे कारण, म्हणजे त्यांच्यातील अफाट आध्यात्मिक सामर्थ्य ! समर्थ रामदास स्वामींनी मेलेल्या व्यक्तीला पुनर्जन्म देऊन जागे केले.

अपार कृपा आणि प्रीती यांचा वर्षाव करणार्‍या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चैतन्यदायी सत्संगात साधिकेने अनुभवलेले भावक्षण !

एप्रिल १९९२ – मराठी भाषेचे विशेष ज्ञान नसूनही मराठीतील लिखाणाचे इंग्रजीत भाषांतर करता येणे आणि ‘हे भाषांतर प्रत्यक्ष गुरुदेवच करत असून आपण केवळ माध्यम आहोत’, याची जाणीव होणे

नामजप, भावप्रयोग आणि सेवा करतांना साधिकेला आलेल्या अनुभूती

अंतर्मनाने नामजप करणे ही प्रक्रिया केवळ नामजपापुरती मर्यादित नाही. कोणतीही कृती करण्यास आरंभ केला, उदा. भावप्रयोग करतांना प्रयोग अनुभवावा लागत नाही. प्रयोगाच्या आरंभी मनात जो विचार येतो, तो विचार त्या प्रयोगाचे उत्तर असते.

स्वभावदोष-अहं निर्मूलन करून मनाला घडवायचे आहे ।

‘पुणे येथील साधिका सौ. मनीषा पाठक यांनी ‘ऑनलाईन’ सत्संगात ‘आपले ओझे न्यून करायचे आहे आणि सर्व जुने प्रसंग अन् पूर्वग्रह काढायचे आहेत’, असे सांगितल्यावर मला पुढील कविता सुचली.

साधना करू लागल्यावर साधनेत येणार्‍या अडचणी श्रीकृष्णाच्या कृपेमुळे दूर होणे आणि स्वभावातही पालट होणे

‘माझ्या जीवनात गुरुदेव पुष्कळ विलंबाने आले’, याची मला खंत वाटते; परंतु माझ्या प्रारब्धामुळे मी कुठेतरी अल्प पडलो. त्यामुळे साधनेत येण्यास विलंब झाला. तरी मला भगवान श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधनेत आणून माझ्यात पालट करून घेतले. त्यासाठी त्यांच्या चरणी कृतज्ञता !’