बिहार शिक्षण मंडळाच्या इयत्ता ५ वीच्या क्रमिक पुस्तकात मुलांच्या मनावर येशू ख्रिस्ताचा प्रभाव पाडणारा धडा !

हिंदुत्वनिष्ठ संघटनांनीही धडा वगळला जाईपर्यंत याचा पाठपुरावा करावा ! – संपादक

तमिळनाडूतील मंदिरांना वाली कोण ?

आज मात्र तमिळनाडू राज्याचे चित्र वेगळे आहे. तेथील आधुनिक ‘गझनी’रूपी राजकारण्यांच्या हिंदुविरोधी भूमिकेमुळे तमिळनाडूतील मंदिरे आणि संस्कृती यांचा र्‍हास होत चालला आहे……

साम्यवादी सरकारने असा सल्ला ईदच्या वेळी का दिला नाही ? 

ओणम् सणाच्या वेळी गर्दी करू नका, कार्यक्रमांचे आयोजन करू नका. शक्य असल्यास नातेवाइकांना भेटणे टाळा, असा फुकाचा सल्ला केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी हिंदूंना कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर दिला आहे.

हिंदूंच्या सणांवर टीका करणारे आता कुठे आहेत ?

केरळमध्ये ‘बकरी ईद’च्या काळात राज्यातील साम्यवादी सरकारने दळणवळण बंदीच्या अंतर्गत बरेच नियम शिथिल केल्याने २८ जुलै या एकाच दिवसात राज्यात २२ सहस्रांहून अधिक लोक कोरोनाबाधित आढळले, तर १५६ जणांचा मृत्यू झाला.

तमिळनाडूतील द्रमुकच्या राज्यात हिंदूंची मंदिरे असुरक्षित !

तमिळनाडूमधील कोंडापूरम् गावात असलेल्या पंच लिंगेश्वर मंदिरामधील श्री दुर्गादेवीच्या मूर्तीची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली, तसेच मूर्तीवरील कपडे जाळण्यात आले.

पाक आणि धर्मपरिवर्तन !

पाकमध्ये वयाची १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी धर्म पालटण्यावर बंदी आणण्याच्या प्रस्तावावर पाकच्या संसदेत अलीकडेच चर्चा झाली. या प्रस्तावाला सरकारच्या मंत्रीमंडळातील धार्मिक विषयांचे आणि आंतरधर्मीय सद्भाव विभागाच्या मंत्र्याकडून विरोध करण्यात आला.

हिंदु धर्माविषयी होत असलेला दुष्प्रचार हा वैचारिक आतंकवादच ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

हिंदु विधीज्ञ परिषदेच्या १० व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने ‘सुराज्य निर्माणामध्ये अधिवक्त्यांचे योगदान’ या विषयावर ‘ऑनलाईन’ परिसंवाद !

देवतांच्या मूर्तींसह असलेल्या तरुणीचे छायाचित्र प्रसारित केल्यामुळे हिंदुद्वेष्ट्यांची ‘नासा’वर टीका !

‘नासा’ला हिंदु तरुणीने हिंदूंच्या देवतांसमवेत छायाचित्र काढल्याविषयी काहीच आक्षेप नाही, तर तथाकथित विज्ञानवाद्यांना इतका त्रास का होत आहे ? कि त्यांना केवळ त्यांचा हिंदुद्वेषाचा कंड शमवून घ्यायचा आहे ?

धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार संघटित होऊन नोंदवावी ! – अधिवक्ता युधवीरसिंह चौहान, देहली उच्च न्यायालय

हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्यास कुणीही तक्रार करण्यास धजावत नाही. याउलट इतर धर्मांतील लोक त्यांच्या धर्माविषयी कुठे उलट-सुलट बोलले जात नाही ना ? यावर लक्ष ठेवून असतात.

मेरठ (उत्तरप्रदेश) येथे एका साधूची दगडांनी ठेचून हत्या

उत्तरप्रदेशात सातत्याने साधू, महंत आदींच्या हत्या होण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्या थांबवण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रयत्न करावेत, असेच हिंदूंना वाटते !