
फेसबूककडून हिंदु धर्माविषयी बोलणार्यांचे ‘हेट स्पीच’च्या (प्रक्षोभक भाषणाच्या) नावाखाली पान बंद केले जाते. हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्यास कुणीही तक्रार करण्यास धजावत नाही. याउलट इतर धर्मांतील लोक त्यांच्या धर्माविषयी कुठे उलट-सुलट बोलले जात नाही ना ? यावर लक्ष ठेवून असतात. आपल्याकडे मात्र ‘मला काय त्याचे ? बोलले तर राहू दे, मला फरक पडत नाही’, अशा विचारसरणीचे लोक असल्याने फेसबूकसारख्या हिंदुद्वेष्ट्या आस्थापनांचे फावते. हे रोखण्यासाठी धार्मिक भावना दुखावल्या गेल्यास आपण जागरूक राहून संघटित होऊन याविषयी तक्रार नोंदवली पाहिजे.
निःस्वार्थी प्रेमाचे महत्त्व !
वीर सावरकर उवाच
(म्हणे) ‘विप्रो’मध्ये महिला कर्मचार्यांचे कल्याण, प्रतिष्ठा आणि सन्मान यांना सर्वोच्च महत्त्व दिले जाते !’ – Wipro’s Explanation
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठा घोटाळा होऊनही प्रशासनाला तो कळत का नाही ?
हत्तींपासून जनतेचे रक्षण करू न शकणारे प्रशासन राज्य करण्याच्या लायकीचे आहे का ?
यंदा गोव्यासह संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अल्प पाऊस पडणार असल्याने प्रशासन यावर उपाय म्हणून काय करत आहे ? हे त्यांनी सांगितले पाहिजे !