सद्गुरुद्वयींनी गणेशमूर्तींचे भावपूर्ण पूजन केल्याने मूर्तींमधील चैतन्यात पुष्कळ वाढ होणे; परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवाच्या कार्यक्रमात त्या मूर्ती ठेवल्यानंतर त्या मूर्तींमधील चैतन्यात आणखी वाढ होणे

चेन्नई येथील पू. डॉ. ॐ उलगनाथन्जी यांच्या माध्यमातून मयन महर्षि यांनी ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यातील विघ्ने दूर व्हावीत, तसेच कार्यसिद्धी व्हावी’ यासाठी १०.५.२०१९ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात लघु गणहोम करण्यास सांगितले.

पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांच्या कार्यालयात सेवेसाठी गेल्यावर संभाजीनगर येथील अधिवक्ता उमेश भडगांवकर यांना आलेल्या अनुभूती

सनातनचे ९८ वे संत पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांचा आज नारळी पौर्णिमा (३.८.२०२०) या दिवशी वाढदिवस आहे. त्या निमित्ताने अधिवक्ता उमेश भडगांवकर यांना त्यांच्याविषयी आलेल्या अनुभूती प्रस्तुत करीत आहोत.

पू. वामन राजंदेकर (वय १ वर्ष ११ मास) आणि त्यांची ६५ टक्के आध्यात्मिक पातळीची महर्लोकातून  पृथ्वीवर जन्माला आलेली बहीण कु. श्रिया राजंदेकर (वय ९ वर्षे) यांच्यातील आध्यात्मिक स्तरावरील दैवी नाते !

फोंडा (गोवा) येथील पू. वामन राजंदेकर आणि त्यांची बहीण कु. श्रिया राजंदेकर यांच्यात भावा-बहिणीचे कौटुंबिक नाते नसून आध्यात्मिक नाते आहे. आज रक्षाबंधनानिमित्त त्यांच्या आईने त्यांच्यातील अशा या आगळ्या-वेगळ्या नात्यातील उलगडलेले विविध पैलू इथे प्रस्तुत करीत आहोत.

साधकांनो, साधनेत अडथळे आणणारे विचार मनात येत असतील, तर त्यावर स्वयंसूचना घ्या आणि साधनेचे प्रयत्न न झाल्यास ‘मनाला जाणीव होईल’, असे प्रायश्‍चित्त घ्या !

साधनेत अडथळे आणणारे विचार मनात येत असतील, तर त्यावर आपण स्वयंसूचना घ्यायला हव्यात. आपण स्वयंसूचना घेतली नाही, तर त्या विचारांचा आपल्यावर होणारा परिणाम नष्ट होण्यासाठी दिवसभर केलेली साधना खर्ची पडते. स्वयंसूचना घेतल्या, तर मनाला ‘टॉनिक’ मिळते आणि आपण चांगल्या प्रकारे साधना करू शकतो.

स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाने जीव लवकर पूर्णत्वाला जातो !

साधनेचे अनेक मार्ग आहेत. आपण ‘ॐ’कार साधना केली, ध्यानधारणा केली, अलिप्त राहून अज्ञातात जाऊन साधना केली किंवा शक्तीपातयोगानुसार साधना केली, तरी या साधना पूर्णत्वाला गेल्या, तरच त्या जिवाला मोक्षप्राप्ती मिळते.

श्रीगुरुमाऊली अन् गौराईस्तव सद्गुरुद्वयींमुळे या भूतलावर वैकुंठच अवतरले ।

सद्गुरु बिंदाई अन् सद्गुरु अंजलीताई।
असे आपल्या भूतलावरील वैकुंठातील गौराई ॥ १ ॥

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या वास्तव्याने चैतन्यात न्हाऊन निघालेल्या चेन्नई सेवाकेंद्राने तुळशीच्या रूपातून अनुभवला महाविष्णूचा आशीर्वाद !

‘सद्गुरूंच्या मनातील विचार संकल्परूप असल्याने ईश्‍वर तो पूर्ण करतो’, याची प्रचीती देवाने चेन्नई सेवाकेंद्राला देणे