लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी महाराष्ट्र दौर्यावर जात आहे ! – मनोज जरांगे पाटील
समयमर्यादेत राज्यातील मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र हवे आहे. ते कसे द्यायचे हे सरकारचे काम आहे.
समयमर्यादेत राज्यातील मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र हवे आहे. ते कसे द्यायचे हे सरकारचे काम आहे.
आता यावरून धर्मनिरपेक्षतावादी म्हणजेच नतद्रष्ट हिंदूंकडून विरोध झाल्यास आश्चर्य वाटू नये ! धर्मनिरपेक्षतावादी आणि पुरो(अधो)गामी एका बाजूला श्राद्धाला थोतांड म्हणतात, पण काहीही करून हिंदुत्वनिष्ठांना विरोध करण्यासाठी ते शंकराचार्यांनाही जाब विचारण्यास कमी करणार नाहीत, हेही तितकेच खरे !
संशयिताला त्वरित कह्यात घेण्याची मागणी मडगाव, फोंडा आणि म्हापसा येथे मुसलमानांनी संबंधित पोलिसांकडे केली आहे. मडगाव येथील दक्षिण गोवा पोलीस मुख्यालयात मुसलमानांनी ‘जोपर्यंत दोषीवर कारवाई होत नाही तोपर्यंत पोलीस ठाण्यातून जाणार नाही’, असा पवित्रा घेतला आहे.
आता हिंदू रस्त्यावरच नव्हे, तर मंदिरातही असुरक्षित आहेत, असेच ही घटना दर्शवते ! धर्मांध मुसलमानांचे नसते लाड पुरवल्यानेच ते कायदा-सुव्यवस्थेला जुमानत नाहीत !
अशा शाळांची मान्यता रहित केली पाहिजे आणि अन्य कॉन्व्हेंट शाळांमध्ये काय चालू आहे ?, याचाही शोध घेतला पाहिजे !
शहरातील सातारा देवळाई भागातील बीड बायपास आणि बंबाटनगर भागातील अनेक वसाहतींत रस्त्यांची सुविधा नाही. या भागातील नागरिकांनी अनेकदा प्रशासनाकडे रस्त्याची मागणी केली;
आरक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे काम कसे चालू आहे ? त्याविषयी सरकारकडून अधिकृत काहीच माहिती आलेली नाही. त्यांनी माहिती दिली नाही, तरी हरकत नाही.
इंफाळ येथे हिंदु मैतेई समजाच्या २ बेपत्ता विद्यार्थ्यांच्या हत्येच्या निषेधार्थ हिंसाचार चालू झाला आहे. राज्यातील थौबल जिल्ह्यातील भाजपच्या कार्यालयाला जमावाकडून आग लावण्यात आली.
‘अशा दुर्घटना घडू नयेत, यासाठी शहर आणि परिसरातील धोकादायक स्थितींविषयी प्रशासनाला वेळोवेळी जाणीव करून दिली जाते; मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करते.’’
‘‘संघाची जागा बळजोरीने कह्यात घेऊन कोल्हापूरचे नाक कापण्याचे काम केले जात आहे. ‘बैल’ बसला आहे; म्हणून त्याला कुणी चुकीच्या पद्धतीने डिवचण्याचे काम करू नये. जिल्ह्यात संघाचे ४० सहस्र सभासद आहेत आणि २ लाख मतदार आहेत. त्यामुळे येणार्या निवडणुकीत धडा शिकवल्याविना रहाणार नाहीत.’’