शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती राममंदिर आंदोलनात मारल्या गेलेल्या कारसेवकांसाठी करणार श्राद्ध !

आता यावरून धर्मनिरपेक्षतावादी म्हणजेच नतद्रष्ट हिंदूंकडून विरोध झाल्यास आश्‍चर्य वाटू नये ! धर्मनिरपेक्षतावादी आणि पुरो(अधो)गामी एका बाजूला श्राद्धाला थोतांड म्हणतात, पण काहीही करून हिंदुत्वनिष्ठांना विरोध करण्यासाठी ते शंकराचार्यांनाही जाब विचारण्यास कमी करणार नाहीत, हेही तितकेच खरे !

प्रेषित महंमद पैगंबर यांच्या विरोधात सामाजिक माध्यमात आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित केल्याचे गोवाभर तीव्र पडसाद

संशयिताला त्वरित कह्यात घेण्याची मागणी मडगाव, फोंडा आणि म्हापसा येथे मुसलमानांनी संबंधित पोलिसांकडे केली आहे. मडगाव येथील दक्षिण गोवा पोलीस मुख्यालयात मुसलमानांनी ‘जोपर्यंत दोषीवर कारवाई होत नाही तोपर्यंत पोलीस ठाण्यातून जाणार नाही’, असा पवित्रा घेतला आहे.

उन्नाव (उत्तरप्रदेश) येथे जावेद याने ‘बाबा बोधेश्‍वर महादेव मंदिरा’त घुसून ३ श्रद्धाळूंवर लाठीने केले आक्रमण !

आता हिंदू रस्त्यावरच नव्हे, तर मंदिरातही असुरक्षित आहेत, असेच ही घटना दर्शवते ! धर्मांध मुसलमानांचे नसते लाड पुरवल्यानेच ते कायदा-सुव्यवस्थेला जुमानत नाहीत !

गुना (मध्यप्रदेश) येथील कॉन्व्हेंट शाळेत हिंदु विद्यार्थिनींना हिजाब घालून नृत्य करण्यास लावले !

अशा शाळांची मान्यता रहित केली पाहिजे आणि अन्य कॉन्व्हेंट शाळांमध्ये काय चालू आहे ?, याचाही शोध घेतला पाहिजे !

छत्रपती संभाजीनगर येथे रस्‍ता करण्‍यासाठी साचलेल्‍या गढूळ पाण्‍यात लोटांगण घालून नागरिकांचे आंदोलन !

शहरातील सातारा देवळाई भागातील बीड बायपास आणि बंबाटनगर भागातील अनेक वसाहतींत रस्‍त्‍यांची सुविधा नाही. या भागातील नागरिकांनी अनेकदा प्रशासनाकडे रस्‍त्‍याची मागणी केली;

मराठा समाजाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांचा ३० सप्टेंबरपासून दौरा चालू होणार !

आरक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे काम कसे चालू आहे ? त्याविषयी सरकारकडून अधिकृत काहीच माहिती आलेली नाही. त्यांनी माहिती दिली नाही, तरी हरकत नाही.

भाजप कार्यालयाची जाळपोळ, तर प्रदेशाध्यक्षांच्या घराची तोडफोड !

इंफाळ येथे हिंदु मैतेई समजाच्या २ बेपत्ता विद्यार्थ्यांच्या हत्येच्या निषेधार्थ हिंसाचार चालू झाला आहे. राज्यातील थौबल जिल्ह्यातील भाजपच्या कार्यालयाला जमावाकडून आग लावण्यात आली.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) येथे झाड पडून २ युवकांचा जागीच मृत्यू

‘अशा दुर्घटना घडू नयेत, यासाठी शहर आणि परिसरातील धोकादायक स्थितींविषयी प्रशासनाला वेळोवेळी जाणीव करून दिली जाते; मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करते.’’

कोल्हापूर : जिल्हाधिकार्‍यांनी शेतकरी संघाची इमारत बळजोरीने कह्यात घेतली !

‘‘संघाची जागा बळजोरीने कह्यात घेऊन कोल्हापूरचे नाक कापण्याचे काम केले जात आहे. ‘बैल’ बसला आहे; म्हणून त्याला कुणी चुकीच्या पद्धतीने डिवचण्याचे काम करू नये. जिल्ह्यात संघाचे ४० सहस्र सभासद आहेत आणि २ लाख मतदार आहेत. त्यामुळे येणार्‍या निवडणुकीत धडा शिकवल्याविना रहाणार नाहीत.’’

धनगर आरक्षणासाठी पुणे-सातारा महामार्ग १ घंटा रोखून धरला !

खंडाळा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून आंदोलनाला प्रारंभ करण्‍यात आला. नंतर मोर्चा काढत धनगर समाज बांधव महामार्गावरती एकत्र आले आणि महामार्ग रोखून धरला.