अमेरिकेतील ३६ राज्यांकडून गूगल आस्थापनाच्या विरोधात गुन्हा नोंद !
गूगलची दादागिरी स्वतःच्या देशातही दिसून येत आहे. त्यामुळे आता जागतिक स्तरावरूनच गूगलला लगाम घालण्यासाठी संघटित प्रयत्न झाले पाहिजे !
गूगलची दादागिरी स्वतःच्या देशातही दिसून येत आहे. त्यामुळे आता जागतिक स्तरावरूनच गूगलला लगाम घालण्यासाठी संघटित प्रयत्न झाले पाहिजे !
या आर्थिक महामार्गाच्या नावाखाली चीन अफगाणिस्तानलाही गिळंकृत करणार, हेच खरे ! अशा चीनपासून भारताने सावध रहाणे आवश्यक !
सत्तापालट करण्यास साहाय्य करण्याचीही अपेक्षा !
देहलीतच होणार नियुक्ती !
विदेशात हिंदु देवतांच्या होणार्या विडंबनाविरुद्ध अन्य देशांतील हिंदू आवाज उठवतात; पण हिंदूबहुल भारतातील सरकारी यंत्रणा आणि बहुतांश हिंदुत्वनिष्ठ संघटना मात्र गप्प बसतात ! हे त्यांना लज्जास्पद !
भारताच्या केंद्रीय मंत्र्यांचे खाते बंद करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक करण्यात आल्याचे स्पष्ट आहे. यातून ट्विटरची दादागिरी दिसून येते. केंद्रशासनाने ट्विटरची ही दादागिरी मोडून काढण्यासाठी आता आणखी कठोर होण्याची आवश्यकता आहे !
अवैधरित्या प्रवेश करणे, कागदपत्रांमध्ये पालट करणे, काम करण्याचा व्हिसा संपल्यानंतरही परत न जाणे आदी कारणांमुळे जगभरातील १३८ देशांमधून पाकिस्तानी नागरिकांना हाकलण्यात आल्याच्या घटना वर्ष २०१५ पासून मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत.
यावरून पाकचा आतंकवादी तोंडवळा दिसून येतो ! असा पाक भारताला कधी शांततेत राहू देईल का ? यास्तव त्याचा निःपात करणे, हाच आतंकवादाच्या समस्येवर खरा उपाय आहे !
‘वर्कर्स पार्टी’च्या अंतर्गत असलेल्या केंद्रीय सैन्य आयोगाच्या दुसर्या बैठकीत किम जोंग सहभागी झाले होते. या वेळी त्यांनी देशातील अंतर्गत परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी शस्त्रसज्जता वाढवण्याचा आदेश दिला.
कोरोना हा ‘चिनी विषाणू’च असल्याचे सूतोवाच
चीनने अमेरिकेला हानीभरपाई म्हणून १० ट्रिलियन अमेरिकन डॉलर (अनुमाने १० लाख कोटी रुपये) देण्याची मागणीही त्यांनी या वेळी केली.
गेल्या २०० वर्षांत विशेषत: युरोप, अमेरिका यांनी, तर मागील ४० वर्षांत चीनने केलेल्या कार्बन उत्सर्जनामुळे हवामान पालटाच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे; मात्र याच २०० वर्षांत हवामान पालटाच्या संकटात भारताचा वाटा ३ टक्के इतकाच आहे.