हिंदूंच्या आंदोलनामुळे प्रशासनाने श्री कानिफनाथ मंदिराच्या परिसरातील जमावबंदी २४ घंट्यांत हटवली !
‘वक्फ बोर्डा’चा ‘लँड जिहाद हिंदूंचे नोंदणीकृत मंदिर बळकावू पहाणारे ‘वक्फ बोर्ड’ हे सरकार, पोलीस, प्रशासन आणि कायदा यांना जुमानत नसल्याचे सिद्ध होते. असे बोर्ड हवे कशाला ? ते त्वरित विसर्जित केले पाहिजे !