हिंदूंच्‍या आंदोलनामुळे प्रशासनाने श्री कानिफनाथ मंदिराच्‍या परिसरातील जमावबंदी २४ घंट्यांत हटवली !

‘वक्‍फ बोर्डा’चा ‘लँड जिहाद हिंदूंचे नोंदणीकृत मंदिर बळकावू पहाणारे ‘वक्‍फ बोर्ड’ हे सरकार, पोलीस, प्रशासन आणि कायदा यांना जुमानत नसल्‍याचे सिद्ध होते. असे बोर्ड हवे कशाला ? ते त्‍वरित विसर्जित केले पाहिजे !

‘वंदे भारत’ रेल्‍वेमुळे आर्थिक केंद्रे धार्मिक केंद्रांना जोडली जातील ! – पंतप्रधान

यापूर्वी खासदार त्‍यांच्‍या भागांतील स्‍थानकांवर रेल्‍वेगाडी थांबण्‍याची मागणी करत. आता ते ‘वन्‍दे भारत’ रेल्‍वे चालू करण्‍याची मागणी करत आहेत. हे भारताच्‍या आधुनिकतेचे लक्षण आहे.

‘गायीला आलिंगन देण्‍याचा दिवस’ साजरा करण्‍याचे आवाहन केंद्रशासनाकडून मागे !

भारतात हिंदुद्वेषी लोकांची संख्‍या अल्‍प नाही, त्‍यामुळे अशा प्रकारचा विरोध होणे नवीन नाही. त्‍यावर केंद्र सरकारने ठाम राहून हे आवाहन कायम ठेवायला हवे होते.

हिंदुद्वेषी ‘बीबीसी’वर बंदीच हवी !

केंद्रशासनाच्‍या पशूकल्‍याण मंडळानेे येत्‍या १४ फेब्रुवारीला ‘काऊ हग डे’ (गायीला आलिंगन देण्‍याचा दिवस) साजरा करण्‍याचे आवाहन केल्‍यानंतर हिंदुद्वेषाची काविळ झालेल्‍या बीबीसीने एका व्‍यंगचित्राद्वारे याला हास्‍यास्‍पद ठरवण्‍याचा प्रयत्न केला.

भूकंपग्रस्त तुर्कीयेच्या नागरिकांसाठी भारतीय सैन्य ठरले देवदूत !

तुर्कीये आणि सीरियामध्ये झालेल्या भूकंपामुळे आतापर्यंत २१ सहस्रांहून  अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यांपैकी तुर्कीयेत १७ सहस्रांहून अधिक, तर सीरियात ३ सहस्रांहून अधिक लोक मरण पावले आहेत.

राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पाचे जुनेच भाषण वाचून दाखवले !

अशा निष्काळजीपणाला काय म्हणायचे ? असे काँग्रेसवाले कसा कारभार हाकत असतील, याचा विचारही न केलेला बरा !

जीन्स, टी-शर्ट, बॅकलेस टॉप, स्कर्ट, मेकअप आदींवर बंदी

महिला कर्मचार्‍यांना जड दागिने घालण्यावर, मेकअप करण्यावर आणि नखे वाढवण्यावर निर्बंध घालण्यात येणार आहे. या नियमांचे पालन न करणार्‍या कर्मचार्‍यांवर कर्तव्यावर अनुपस्थित मानून कारवाई करण्यात येणार आहे.

भारतीय सैन्यात अग्नीविरांच्या भरतीसाठी ‘ऑनलाईन सीईई’सह नवीन भरती प्रणाली

‘ऑनलाईन सीईई’ १२ एप्रिलपासून चालू होईल. सीईईमध्ये निवडले गेलेले उमेदवार हे ‘फिजिकल फिटनेस टेस्ट’, ‘फिजिकल मेजरमेंट टेस्ट’ आणि वैद्यकीय चाचणीसाठी पात्र असतील.

दोडामार्ग येथे ‘लोकवर्गणीतून रुग्णवाहिका’

प्रशासनानेच नागरिकांसाठी रुग्णवाहिकेसारख्या अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक असतांना त्यासाठी लोकवर्गणी गोळा करावी लागणे, स्थानिक प्रशासनाला लज्जास्पद !

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे कौतुक

म्हादईचे पाणी वळवण्यासाठी कर्नाटककडून दादागिरी चालू आहे. यावरून गोमंतकीय पेटून उठलेले असतांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत कर्नाटक येथे जाऊन ‘विद्यमान भाजप सरकारच सत्तेवर आले पाहिजे’, असे सांगत आहेत.