चंद्रपूर येथील जिल्हाधिकारी विनय गौडा यांना अटक करण्याचे आदेश !
पूर्वीच्या माणिकगड आणि आताच्या अल्ट्राटेक सिमेंट उद्योग समुहाने कुसुंबी येथील आदिवासींच्या भूमींवर ३६ वर्षांपासून अवैध नियंत्रण मिळवले आहे, असा आरोप पीडित आदिवासींनी केला आहे.
पूर्वीच्या माणिकगड आणि आताच्या अल्ट्राटेक सिमेंट उद्योग समुहाने कुसुंबी येथील आदिवासींच्या भूमींवर ३६ वर्षांपासून अवैध नियंत्रण मिळवले आहे, असा आरोप पीडित आदिवासींनी केला आहे.
वन औद्योगिक विकास महामंडळ चालू करण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
ठाणे, नाशिक पाठोपाठ पुन्हा ठाणे शहरातील कापूरबावडी पोलीस ठाणे येथे संजय राऊत यांच्या विरोधात शिवसेना ठाणे शहर महिला संघटक आणि माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी गुन्हा नोंद केला आहे.
महाराष्ट्रातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार पूर्णपणे घटनात्मक असून या सरकारमुळे महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास झाल्याविना रहाणार नाही.
खरेतर देवतेच्या भक्तांनाच मंदिराचे विश्वस्त होण्याचा अधिकार दिला गेला पाहिजे. आता हिंदूंनी यासाठी सरकार आणि न्याययंत्रणा यांच्याकडे ही मागणी जोरकसपणे करणे आवश्यक !
मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम ! यावरून ‘सरकारी विश्वस्तांचा केवळ मंदिराच्या पैशांवरच नाही, तर भाविकांच्या पैशांवरही डोळा असतो’, असे कुणाला वाटल्यास चूूक ते काय ?
होळी-रंगपंचमीच्या निमित्ताने होणार्या अपप्रकारांना आळा बसावा, तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी सहकार्य मिळावे, या मागणीसाठी २२ फेब्रुवारी या दिवशी हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या वतीने पुणे येथे जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन, तसेच खडकवासला कालवा विभाग यांना निवेदन देण्यात आले.
शिवरायांची जयंती साजरी करतांना गड-दुर्गांचे रक्षण आणि संवर्धन करण्याचे दायित्व विसरणे, प्रशासनाला लज्जास्पद ! गड-दुर्गांच्या रक्षणासाठी शिवप्रेमींना सलग ३ र्या दिवशीही आंदोलन चालू ठेवावे लागणेही, प्रशासनाला लज्जास्पद !
परिपत्रकात पुढे म्हटले आहे की अनधिकृत बांधकाम केलेले आढळल्यास कायद्यानुसार अनधिकृत बांधकाम त्वरित तोडून तेथील स्थिती पूर्ववत करावी.
मद्यविक्री केंद्र चालवणार्या मालकाच्या मते करारानुसार संग्रहालयातील स्वागतकक्षात खाद्य आणि पेय यांचे प्रदर्शन अन् विक्री करता येते.