करवीर शिवसेनेच्या पुढाकाराने बँक आपल्या दारी उपक्रमाच्या अंतर्गत २७ लाख रुपयांचे पेन्शन वाटप !

पेन्शनधारकांची परवड होऊ नये यांसाठी बँक आपल्या दारी या उपक्रमाच्या अंतर्गत करवीर शिवसेनेच्या वतीने २७ लाख रुपयांची पेन्शन वाटप करण्यात आली.

ऑनलाईन कार्यक्रम असूनही श्रीरामाची आरती आणि पाळणा ऐकतांना अनेकांची झाली भावजागृती !

केवळ सनातन संस्थेने असा ऑनलाईन कार्यक्रम घेतल्यामुळे श्रीरामाच्या मंदिरात न जाताही अनुभूती घेता आली याविषयी अनेकांनी कृतज्ञता व्यक्त केली.

स्वरक्षण प्रशिक्षण घेऊन आणि धर्माचरण करून देव, देश अन् धर्म यांच्या रक्षणासाठी योगदान देण्याचा हिंदु युवक-युवतींचा निश्‍चय !

जेव्हा हिंदूंमधील शौर्य जागृत झाले, तेव्हा त्यांनी पाच पातशाह्यांना पायदळी तुडवले, हे छत्रपती शिवाजी महाराज यांनी दाखवून दिले.

हिंदु पंचांग दिनदर्शिकेच्या माध्यमातून हिंदूंना धर्मशिक्षण देण्याचे ‘हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान’चे कार्य उपयुक्त ! – पू. चंद्रसेन मयेकर

हिंदु पंचांग दिनदर्शिकमुळे हिंदु धर्म आणि संस्कृतीचे धर्मशिक्षण देण्याचे चांगले कार्य केले आहे-सनातनचे ७८ वे संत पू. चंद्रसेन मयेकर

नगरमध्ये शिवभोजन थाळ्यांची संख्या वाढवून देण्याचा प्रस्ताव !

ब्रेक दि चेन साठी निर्बंध कडक करतांना सरकारने गरिबांच्या जेवणाची सोय म्हणून शिवभोजन थाळी मोफत देण्यास सुरुवात केली आहे. अनेक गरजू लोक रांगा लावून थाळी घेत आहेत.

देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र स्थापन करणे आवश्यक ! – हर्षद खानविलकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीकारक यांचा आदर्श समोर ठेवून ‘धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र’ स्थापन करण्याची वेळ आता आली आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सोहम् आश्रमाचे स्वामी सत्यानंद महाराज यांची घेण्यात आली भेट !

समितीचे श्री. सुनील घनवट आणि श्री. हरिकृष्ण शर्मा यांनी सोहम् आश्रमाचे स्वामी सत्यानंद महाराज यांची भेट घेतली. या वेळी श्री. घनवट यांनी महाराजांना समितीच्या कार्याविषयी माहिती दिली.

हिंदु राष्ट्राच्या कार्यात मी तुमच्या समवेत आहे ! – श्री महंत स्वामी कृष्णानंद महाराज, श्री आनंदाश्रम, हरिद्वार

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात सर्वांनी संघटित होण्याची आवश्यकता आहे. या कार्यात मी तुमच्या समवेत आहे. सर्व संत एकत्रित प्रयत्न करूया, असे प्रतिपादन श्री महंत स्वामी कृष्णानंद महाराज यांनी केले.

‘ऑनलाईन’ सत्संग ऐकल्यावर स्वतःत झालेले पालट आणि आलेल्या अनुभूती

मी सत्संग ऐकू लागल्यापासून माझ्यात अनेक पालट झाले. मी प्रत्येक कृती भावपूर्ण करू लागले. मी इतरांशी नम्रतेने बोलू लागले. ‘माझ्यामुळे समोरची व्यक्ती दुखावली जाणार नाही’, याची मी काळजी घेऊ लागले.

‘दळणवळण बंदी’च्या काळात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांकडून करून घेतलेले ‘ऑनलाईन’ प्रसारकार्य आणि त्याला जिज्ञासूंनी दिलेला भरभरून प्रतिसाद !

या काळात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने आणि मार्गदर्शनाने ‘ऑनलाईन’ धर्म अन् अध्यात्म प्रसारास आरंभ झाला, समाजातून भरभरून प्रतिसाद ही लाभला.