Goa Stray Dogs Issue : भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाला आळा घालून त्याची माहिती द्या ! – आरोग्य केंद्र मडगाव (गोवा)
अशी तक्रार का करावी लागते ? नागरिकांना दिसते ते प्रशासनाला दिसत नाही का ?
अशी तक्रार का करावी लागते ? नागरिकांना दिसते ते प्रशासनाला दिसत नाही का ?
अमली पदार्थांचा व्यापार करणार्या सर्वांनाच कठोर शिक्षा झाल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत !
लोकसभा निवडणूक प्रचार चालू झाल्यापासून सत्ताधारी भाजप, शिवसेना पक्षाने आदर्श आचारसंहितेचे वारंवार उल्लंघन केले आहे आणि त्या संदर्भातील रितसर तक्रारही काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे केलेली आहे.
त्या दोघांचा पुण्यातील बंगला आणि राज कुंद्राच्या नावावर असलेले शेअर्सही जप्त करण्यात आले आहेत. पी.एम्.एल्.ए. कायदा २००२च्या प्रावधानांनुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
नागरिकांच्या तक्रारीमुळे श्रीरामनवमी कार्यक्रमातील प्रकाराविषयी कृती (डी.जे. – मोठा आवाज करणारी ध्वनीयंत्रणा) पुणे – कोथरूड भागातील एम्.आय.टी. परिसरामध्ये डी.जे. वाजवत श्रीरामनवमीचा कार्यक्रम साजरा केला जात होता. त्या ठिकाणी भाजपच्या राज्यसभा खासदार प्रा. (सौ.) मेधा कुलकर्णी यांनी हस्तक्षेप करत नागरिकांना त्रास होत असल्यामुळे कार्यक्रम बंद केला. ही घटना १७ एप्रिल या दिवशी रात्री घडली. (नागरिकांना त्रास … Read more
याविषयी प्रशासनाने जनतेला उत्तर देणे अपेक्षित आहे !
याला पनवेलचा प्रादेशिक परिवहन विभागही उत्तरदायी !
मतदार ओळखपत्र नसल्यास अन्य १२ प्रकारचे ओळख पुरावे स्वीकारण्याची अनुमती निवडणूक आयोगाने दिली आहे.
समद्धी महामार्गावर १८ एप्रिलला सकाळी सिन्नर तालुक्यातील खंबाळे शिवारात महिंद्रा स्कॉर्पिओचा भीषण अपघात होऊन २ जण ठार, तर ३ जण गंभीर घायाळ झाले आहेत.
‘हिंदु राष्ट्रात, म्हणजेच रामराज्यात लहानपणापासूनच साधना करवून घेण्यात येत असल्यामुळे व्यक्तीतील रज-तम गुणांचे प्रमाण अल्प होऊन व्यक्ती सात्त्विक बनते. त्यामुळे ‘गुन्हा करावा’, असा विचारही तिच्या मनात येत नाही ! साधनेमुळे सर्व प्रजा सात्त्विक असल्यामुळे कुणी गुन्हा करत नाही ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले