साधना करतांना मनुष्याने मायेचा प्रभाव स्वतःवर होऊ न देता आत्मस्वरूपाकडे जाणे आवश्यक !
हळूहळू जिवाला कळते की, आपण जरी जप, तप, साधना करत असलो, तरी आपण जगाच्या प्रतिबिंबात म्हणजे ‘मायेत’ अडकत आहोत.
हळूहळू जिवाला कळते की, आपण जरी जप, तप, साधना करत असलो, तरी आपण जगाच्या प्रतिबिंबात म्हणजे ‘मायेत’ अडकत आहोत.
मला काकांच्या लिंगदेहाच्या समवेत प.पू. गुरुदेवांचे अस्तित्व जाणवत होते. त्या वेळी प.पू. गुरुदेव काकांना म्हणाले, ‘बेडेकर तुम्ही जिंकलात ! आता पुढे जायचे.’
पोकळी दिसताच भरून काढणे, हा ईश्वराचा स्वभाव आहे. ईश्वराला त्याच्या स्वभावानुसार कार्य करू देणे हाच ‘कर्मयोग.’
ज्या ठिकाणी आपले उत्तर अचूक येते, ते देवानेच दिलेले असते. आपल्याला एवढ्या विषयांची माहिती नसते.
हिंदु राष्ट्र-जागृती सभांमधील सद्गुरु स्वातीताईंच्या छायाचित्रांतून क्षात्रतेज प्रक्षेपित होऊन अंगावर रोमांच येतात आणि भाव जागृत होतो.
२०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये पुणे विमानतळावरून ९५ लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. ही संख्या पहाता गेल्या आर्थिक वर्षांमध्ये प्रवास करणार्या संख्येत १८ टक्क्यांनी वाढ झालेली दिसून येते. देशांतर्गत अन् आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतुकीत पुणे देशामध्ये ९ व्या स्थानावर आहे.
उघडउघड विनाअनुमती व्यवसाय होत असतांना प्रशासन काय करत होते ?