आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका; पण आरोग्याविषयी चिंताही करू नका !
आरोग्याविषयी चिंता करू नये; अन्यथा चिंतेचा, म्हणजेच मानसिकदृष्ट्या खचल्याचा परिणाम म्हणूनही शारीरिक आरोग्य बिघडू शकते. यासंदर्भात पुढील दृष्टीकोन लक्षात घ्यावेत.
आरोग्याविषयी चिंता करू नये; अन्यथा चिंतेचा, म्हणजेच मानसिकदृष्ट्या खचल्याचा परिणाम म्हणूनही शारीरिक आरोग्य बिघडू शकते. यासंदर्भात पुढील दृष्टीकोन लक्षात घ्यावेत.
‘मी युवा शिबिरासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात जात असतांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले त्यांच्या खोलीच्या आगाशीत उभे राहून आम्हा सर्व साधकांची वाट पहात आहेत’, असे मला जाणवले.
शिबिराला जाण्याचे ठरवल्यावर अकस्मात् निर्माण झालेली अडचण भगवंताला प्रार्थना केल्यावर सुटून शिबिराला जाता येणे
युवा शिबिराच्या दिवशी दुपारी १.३५ वाजता नामजपादी उपायांचे सत्र चालू होण्यापूर्वी प्रार्थना करतांना मला शंखनाद ऐकू येत होता.’
सातारा येथील कु. अर्पिता नयन धुमाळ हिची तिच्या आईला तिच्या जन्मापूर्वी आणि जन्मानंतर जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयीच्या आठवणींच्या भावविश्वात रंगून गेल्यावर पू. (सौ.) शैलजा परांजपे आणि श्रीमती मनीषा गाडगीळ यांच्यातील सत्त्वगुणात वाढ झाल्याने त्यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती येथे दिल्या आहेत.
मला पुष्कळ भरून आले. मला ‘आता अन्य काही नको. मी धन्य धन्य झाले’, असे वाटू लागले.
एका पाकिस्तानी क्रिकेटप्रेमी युवतीने भारतीय क्रिकेट संघातील लोकप्रिय क्रिकेटपटू विराट कोहली यांच्या केलेल्या कौतुकावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सर्व पाकिस्तानी लोकांना भारतप्रेमाचे प्रमाणपत्र दिले आहे.
श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसरात नुकतेच नवीन स्वच्छतागृह बांधण्यात आले आहे. या स्वच्छतागृहाच्या बाहेर औदुंबराचे झाड असून त्याच्या बाहेर संरक्षक भिंत आहे. ‘औदुंबरामध्ये श्री दत्ततत्त्व असते. त्यामुळे भाविकांकडून हे झाड स्थलांतरित करण्यात यावे’, अशी मागणी करण्यात येत आहे.
इंदिरानगर येथे २ सप्टेंबरच्या रात्री ९.४५ वाजता येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख यांचे गुंडांनी त्यांच्या घरासमोरून अपहरण केले आहे. हे गुंड चारचाकीतून आणि दुचाकीवरून आले होते. त्यांनी हेमंत पारख यांना चारचाकीत ढकलले आणि सुसाट वेगाने पळून गेले. अपहरणामागील कारण समजलेले नाही.