बांगलादेशमध्ये मुसलमानाकडून हिंदु व्यावसायिकाची हत्या

तो ‘फर्निचर’ व्यावसायिक आणि हाजीपूर २ प्रभागातील माजी केंद्रीय परिषद सदस्य होता, अशी माहिती ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज्’ या ट्विटर खात्यावरून देण्यात आली.

तमिळनाडूमध्ये पाद्य्राने मुसलमानांना दुसरी फाळणी करण्यासाठी चिथावले !

पाद्री सत्ताधारी द्रमुक पक्षाच्या खासदाराचा निकटवर्तीय !
अनुसूचित जाती-जमातीच्या लोकांना मुसलमानांची साथ देण्याचे आवाहन !

वर्ष २००२ मधील गुजरात दंगल हे पंतप्रधान मोदी यांच्या विरोधातील षड्यंत्र ! – गृहमंत्री अमित शहा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा डागाळण्यासाठीच संपूर्ण षड्यंत्र रचण्यात आले होते; परंतु शेवटी सत्य समोर आले. दंगलींचा राजकीय उपयोग करणे अयोग्य आहे.

ट्युनिशिया आता इस्लामी देश नसणार !

ट्युनिशिया हा मुसलमानबहुल देश आहे. तरीही येथे शरियत कायद्याचे पालन केले जात नव्हते. येथील कायदे युरोपीय कायद्यांनुसार होते.

इराणमध्ये सार्वजनिक ठिकाणी हिजाब न घालणार्‍या मुलींना अटक !

कुठे सार्वजनिक ठिकाणी धार्मिक नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करणारा इराण, तर कुठे सार्वजनिक ठिकाणी धर्मपालन करणार्‍या हिंदूंना विरोध करणारे भारतातील पुरो(अधो)गामी !

‘जर द्रौपदी राष्ट्रपती आहेत, तर पांडव कोण आहेत ?’

यावरून अशा दिग्दर्शकांची हिंदुद्वेषी मानसिकता दिसून येते. त्यांनी असा अवमान अन्य पंथियांच्या श्रद्धास्थानांचा केला असता का ? अशा हिंदुद्वेषी दिग्दर्शकांच्या चित्रपटांवर हिंदूंनी बहिष्कार घालून हिंदूऐक्याची चुणूक दाखवावी !

हिंदु धर्म स्वीकारलेल्या मुसलमान तरुणाला पुन्हा इस्लाम स्वीकारण्यासाठी मुसलमान तरुणीकडून दबाव !

येथे जफर शेख नावाच्या व्यक्तीने २७ मे २०२२ या दिवशी हिंदु धर्म स्वीकारला होता. चैतन्य सिंह उपाख्य चेतन सिंह असे त्याचे नामकरणही करण्यात आले होते. आता त्याला मुसलमानांकडून पुन्हा इस्लाममध्ये येण्यासाठी दबाव टाकला जात आहे.

मुंबईवरील आक्रमणाचा सूत्रधार साजिद मीर याला पाकिस्तानमध्ये अटक

अशा खोटारड्याला पाकवर भारताने आतातरी आक्रमण करून मुंबई आक्रमणाचा सूड उगवावा !

इस्लामचा उदय, मोगलांचे साम्राज्य आदी धडे वगळले !

राष्ट्रघातकी साम्यवाद्यांनी तत्कालीन काँग्रेसी शासनकर्त्यांना हाताशी धरून शालेय अभ्यासक्रमाद्वारे हिंदूंचा तेजस्वी इतिहास लपवून ठेवून हिंदूंचे जाणीवपूर्वक खच्चीकरण केले, तर मोगल आक्रमकांचा उदाउदो केला.

नोकरीच्या नावाखाली कुवैतमध्ये केरळमधील दोघा महिलांची विक्री

भारतातून इस्लामी देशांमध्ये कामानिमित्त गेलेल्या नागरिकांचा छळ केला जातो, हे नवीन नाही. याविषयी आता भारत सरकारने कठोर पाऊले उचलून त्यांचे रक्षण केले पाहिजे !