गुरुपौर्णिमेच्या संदर्भात सप्तर्षींचा संदेश

आतापर्यंत झालेले सर्व ‘जन्मोत्सव’ आणि ‘गुरुदेवांशी संबंधित कार्यक्रम’ यांमध्ये आजचा कार्यक्रम सर्वाधिक निर्गुण स्तरावर झाला. आज अनेक साधकांचे ध्यान लागले.’

भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगितल्याप्रमाणे त्याने परात्पर गुरु डॉक्टरांच्या रूपाने पृथ्वीवर पुनश्च अवतार घेतला आहे ! – सिद्धाचार्य वैद्य पुण्यमूर्ती, तंजावुर, तमिळनाडू

परात्पर गुरु डॉक्टरांचे शरीर म्हणजे श्रीमन्नारायण आणि त्यांच्या शरिरातील प्राण म्हणजेच भगवान शंकर !

प्रभो मज एकच वर द्यावा । या चरणांच्या ठायीं माझा निश्चल भाव रहावा ।।

ज्यांची साधकांना आस लागली आहे, ज्यांच्या केवळ स्मरणानेही साधकांच्या मनी कृतार्थतेचा भाव दाटतो, ते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे मनोहारी चरणकमल !

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या ‘श्रीराम शाळिग्रामा’चे माहात्म्य !

भगीरथाच्या प्रयत्नांमुळे शिवाच्या जटेतून ‘गंगा’ पृथ्वीवर आली. सनातनच्या आश्रमातील ‘श्रीराम शाळिग्राम’ हा शिवाच्या जटेतील गंगेत निर्माण झालेला शाळिग्राम आहे. . हा शाळिग्राम सत्ययुगातच पृथ्वीवर आला असून कलियुगात कार्तिकपुत्री येईपर्यंत तो त्यांची वाट पहात होता.

सप्तर्षींनी ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले दत्तरूपच आहेत’, असे सांगून गुरुपौर्णिमेला त्यांचे प्रत्यक्ष पूजन करण्याविषयी केलेले मार्गदर्शन !

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी सप्तर्षी (गुरुदेवांविषयी) म्हणतात, ‘सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे गोत्र ‘अत्री’ आहे. ऋषीपत्नी अनुसूया हिच्या तपोबळाने ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांनी श्री दत्तगुरूंच्या रूपात ज्यांच्या घरी जन्म घेतला, ते अत्री ऋषीच आहेत.

‘साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी’ याची प्रचीती : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

साधकांना राजयोग्याप्रमाणे सुविधा देणारे परात्पर गुरु डॉक्टर स्वतः संन्यस्त जीवन जगतात. सनातनच्या रामनाथी आश्रमात एका खोलीत परात्पर गुरु डॉक्टरांचे वास्तव्य आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अवतारी कार्य

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी आधुनिक वैद्य, आदर्श पुत्र, आदर्श पती, उत्तम शिष्य, अनेक ग्रंथांचे संकलक, गुरु, द्रष्टा, संशोधक, अशा अनेक रूपांमध्ये कार्य केले आहे आणि करत आहेत. गुरुकृपायोग अलौकिक साधनामार्गाच्या निर्मितीविषयी त्यांचे कार्य या सूत्रांमधून जाणून घेणार आहोत.

प्रार्थना

हे भगवंता, ‘न भूतो न भविष्यति ।’ असे गुरुदेव आम्हा साधकांना देऊन आमच्यावर अनंत कृपा केली आहेस, यासाठी आम्ही तुझ्या चरणी कोटीश: कृतज्ञ आहोत.

 पाद्यपूजन सोहळ्यात अवतरित झालेल्या श्री सरस्वतीतत्त्वाच्या जागृतीसाठी सप्तर्षींच्या आज्ञेने गायनसेवा सादर !

गायनसेवेच्या संदर्भात भगवंताने घडवलेली सुंदर लीला !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले निर्मित ‘गुरुकृपायोग’ हा अष्टांग साधनामार्ग कलियुगासाठी अत्यंत आवश्यक आणि पुढे पुन्हा येणार्‍या त्रेता अन् द्वापर या युगांसाठीही उपयुक्त असणे

‘त्रेता आणि द्वापर या युगांमध्ये माणसांमध्ये स्वभावदोष अन् अहं नसतातच, असे नसून कलियुगातील माणसांच्या तुलनेत त्यांचे प्रमाण अल्प असते. त्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘गुरुकृपायोगा’च्या अंतर्गत सांगितलेली ‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन’ प्रक्रिया ही कलियुग संपल्यानंतर येणार्‍या त्रेता अन् द्वापर युगांमध्येही उपयोगी पडणारच आहे.’