साधकांनो, ‘मला देव पाहिजे’, एवढी एकच परीक्षा उत्तीर्ण करण्याचा विचार करा !

‘साधकांनो, ‘मला जमणार नाही’, यापेक्षा ‘मी देवाच्या साहाय्याविना काहीच करू शकत नाही’, असा भाव ठेवला, तर देवच साहाय्य करील. साधकांनी एवढी एकच परीक्षा उत्तीर्ण करण्याचा विचार करायला हवा.

व्याकरण सोपे आणि सुटसुटीत असण्याचे महत्त्व स्पष्ट करणारे संशोधन !

व्याकरण सोप्या पद्धतीने समजावून सांगितले, तर मन आणि बुद्धी यांवर ताण न येता ते शिकतांना आनंद मिळतो. व्याकरण सोपे आणि सुटसुटीत असण्याचे महत्त्व स्पष्ट करणारे वैशिष्ट्यपूर्ण संशोधन देत आहोत.

गलेलठ्ठ वेतन घेणार्‍या लोकप्रतिनिधींच्या फलनिष्पत्तीचाही विचार व्हावा !

आतापर्यंत आपण ‘स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतातील आदर्श पितृतुल्य शासनव्यवस्था, भारतातील लोकशाहीची शोकांतिका आणि लोकशाही कि घराणेशाही ?, ‘लोकशाही – यथा प्रजा, तथा राजा ?’ आदी विषयांवरील सूत्रे वाचली. आज त्याच्या पुढचा भाग येथे देत आहोत.

रासायनिक किंवा सेंद्रिय शेतीची नव्हे, तर नैसर्गिक शेतीची कास धरा ! (भाग ३)

रासायनिक शेतीमुळे त्यांनी भाडेतत्त्वावर दिलेली १०० एकर भूमी कशी नापीक झाली, तसेच जिवामृताच्या वापरामुळे नापीक भूमीतही भरपूर उत्पन्न कसे आले’, हे पाहिले. यापुढील भाग या लेखात पाहू !

सनातनच्या साधिकेला उत्तर भारतातील प्रसार दौर्‍याच्या वेळी आलेले वैशिष्ट्यपूर्ण अनुभव !

सनातनच्या एका साधिकेच्या या दौर्‍यात गुरुदेवांच्या कृपेमुळे झालेली वैशिष्ट्यपूर्ण सेवा, संपर्क, तसेच शिकायला मिळालेली सूत्रे इथे देत आहोत.

एस्.एस्.आर्.एफ्.च्या संकेतस्थळाला भेट देणार्‍या जिज्ञासूंनी दिलेले वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय

गेल्या तीन मासांपासून मी नामजप करण्यास आरंभ केला आहे. २ मासांपासून मला राग येण्याचे प्रमाण न्यून झाले आहे. हे साध्य करण्यास मला बराच कालावधी लागला.