बारामती येथील कत्तलीसाठी घेऊन जात असलेल्या २९ गोवंशांची सुटका, ५ धर्मांधांविरोधात तक्रार प्रविष्ट !

पोलिसांनी धाड टाकल्यावर एकूण २९ अशक्त आणि भुकेने व्याकुळ झालेली जनावरे दाटीवाटीने कोंबून बांधलेली होती. यांना कोणत्याही प्रकारच्या चारापाण्याची आणि औषधोपचाराची व्यवस्था करण्यात आलेली नव्हती.

संभाजीनगर येथे लस न घेताच लसीकरणाचे प्रमाणपत्र देणार्‍या ५ धर्मांधांना अटक

धर्मांधांची इतरांच्या जिवाशी खेळण्याची बेपर्वा आणि गुन्हेगारी वृत्ती जाणा !

कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांना वारसप्रमाणपत्र देण्याविषयी तातडीने कार्यवाही करा ! – के. मंजुलक्ष्मी, जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग

सिंधुदुर्गात कोरोनामुळे पालक गमावलेली २६६ बालके, तर ५६८ विधवा

सातारा जिल्ह्यातील ११ कर्मचार्‍यांचे निलंबन मागे !

सातारा विभागात १३ डिसेंबरपर्यंत १ सहस्र २० कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. विभागातील ११ आगारांतून बस सेवा पूर्ववत् होत असून बसस्थानकातील गर्दी हळूहळू वाढू लागली आहे.

‘एस्.डी.पी.आय.’वर बंदी घाला !

‘मी हिंदु संघटनांना सांगू इच्छितो की, श्रीरंगपट्टणम् (कर्नाटक) येथे मशिदीच्या ठिकाणी तुम्ही कितीही मोठे मंदिर बांधा, तिथे ‘अल्ला हू अकबर’ची घोषणाच दुमदुमेल’, अशी धमकी ‘सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया’चा नेता नुरूद्दीन फारुखी याने दिली आहे.

थोर आणि पावन भरतभूमीची सहस्रो वर्षांची परंपरा असणे अन् वैदिक प्रणालीच्या सनातन हिंदु संस्कृतीचे पुनरुज्जीवन झाले, तरच राष्ट्र टिकेल !

आर्य ऋषींनीच ही भारतभूमी तपस्येतून निर्मिली’, असा प्रस्थापित सिद्धांत मांडला, शिकवला, सांगितला, तरच हिंदूंना तरणोपाय आहे. अन्यथा हिंदूंसारखे करंटे हिंदूच !

वर्ष १९७१ च्या भारत-पाक युद्धाला १२ डिसेंबर २०२१ या दिवशी ५० वर्षे पूर्ण होणे, हा भारतासाठी महत्त्वाचा क्षण !

हे युद्ध भारताचे ‘वेस्टर्न फ्रंट’, म्हणजे सध्याचे पंजाब आणि काश्मीर यांच्या सीमेवर, तसेच ‘ईस्टर्न फ्रंट’, म्हणजे सध्याच्या बांगलादेशमध्ये लढले गेले. युद्धामध्ये बटालियन कशा प्रकारे काम करतात, हे समजण्यासाठी लढल्या गेलेल्या युद्धाविषयी माहिती पाहूया…

ती ‘भगवती’च केवळ सत्य आहे !

आता माझ्या पर्समध्ये श्रीचक्राचे छायाचित्र, ‘भगवती ललिता अंबे’चे चित्र आहे. भगवती मला कधीच सोडणार नाही. मी त्या भगवतीचा आधार विद्यार्थीदशेपासून का नाही घेतला ? ती भगवतीच केवळ सत्य आहे.

हिंदूंनी हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी केलेले प्रयत्न अराष्ट्रीय नाहीत !

स्वातंत्र्यपूर्व काळात हिंदुस्थान सरकारच्या मंत्रीमंडळात असलेल्या ‘सर’ फजली हुसेन यांनी उत्तर हिंदुस्थानातील अल्पसंख्यांकांमध्ये गुप्त पत्रक मोठ्या प्रमाणावर प्रसृत केले होते.

‘पोलिसांना याचेच प्रशिक्षण देतात का ?’, असे कुणाला वाटल्यास आश्चर्य वाटायला नको !

‘पोलिसांकडून होत असलेला भ्रष्टाचार, अरेरावी करणे, कर्तव्यचुकारपणा, काही पोलिसांचे असभ्य आणि उर्मट वर्तन, गुन्हेगारांशी असलेले लागेबांधे, तक्रारदाराची तक्रार तात्काळ नोंदवून न घेता गुन्हेगाराला साहाय्य करणे…