बारामती येथील कत्तलीसाठी घेऊन जात असलेल्या २९ गोवंशांची सुटका, ५ धर्मांधांविरोधात तक्रार प्रविष्ट !
पोलिसांनी धाड टाकल्यावर एकूण २९ अशक्त आणि भुकेने व्याकुळ झालेली जनावरे दाटीवाटीने कोंबून बांधलेली होती. यांना कोणत्याही प्रकारच्या चारापाण्याची आणि औषधोपचाराची व्यवस्था करण्यात आलेली नव्हती.