‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्थेच्या विरोधातील लढ्यात कृतीशील होण्याचा कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्र आणि धर्मप्रेमी यांचा दृढनिश्चय !

हिंदु जनजागृती समितीचे गुजरात राज्य, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभाग समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी समितीच्या ‘संपर्क अभियाना’च्या अंतर्गत ‘हलाल प्रमाणपत्र व्यवस्थेचे भारतीय अर्थव्यवस्थेला असलेले धोके आणि हिंदूंची भूमिका’ यांविषयी कोल्हापूर जिल्ह्यात विविध स्तरांवर प्रबोधन केले.

इतर मागासवर्गीय समाजाच्या ४१३ जागांवर खुल्या प्रवर्गातून होणार निवडणूक !

२७ टक्क्यांप्रमाणे इतर मागासवर्गीय समाजासाठी ४१३ जागा आरक्षित होत्या; मात्र सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार या जागा खुल्या प्रवर्गातून लढवल्या जाणार आहेत.

पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा ‘मिळकतकर अभय योजना’ राबवणार !

मतांसाठी घेतलेल्या या निर्णयामुळे भविष्यात दूरगामी परिणाम भोगावे लागू शकतात. थकबाकीदारांमध्ये निवडणुका आल्या की, ‘करसवलत मिळते’, अशी चुकीची धारणा व्हायला नको !

‘ब्लूटूथ’च्या माध्यमातून केली कॉपी ! : एस्.आर्.पी.एफ्. परीक्षेमध्ये अपप्रकार उघडकीस !

शालेय शिक्षणामध्ये मूल्यशिक्षण आणि धर्मशिक्षण यांचा अंतर्भाव केल्यास शालेय जीवनातच मुलांवर संस्कार होतील.

‘ऑनलाईन’ परीक्षांचा पर्याय कायमस्वरूपी नसणार ! – उदय सामंत, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री

कोरोना महामारीमुळे परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होत आहेत; मात्र आपण हळूहळू ‘ऑफलाईन’ परीक्षांकडे आले पाहिजे. हीच राज्य सरकारची भूमिका आहे.

सातारा स्थायी समिती सभेत केवळ २० मिनिटांत ३९७ विषयांना अनुमती 

केवळ २० मिनिटांमध्ये ३९७ विषयांना अनुमती देणे म्हणजे सभा ही केवळ नावासाठीच घेत आहेत का ? अशा प्रकारे सभा घेणारे लोकप्रतिनिधी अन्य वेळी कसा कारभार करत असतील ? असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?

स्वातंत्र्यवीर सावरकरांची राजकीय दृष्टी निर्माण झाल्यासच भारतात ‘पाकीस्तान झिंदाबाद’च्या घोषणा बंद होतील ! – दुर्गेश परुळकर, अध्यक्ष, स्वा. सावरकरप्रेमी मंडळ

‘समाजक्रांतीकारक सावरकर’ या विषयावर स्वा. सावरकरप्रेमी मंडळाच्या वतीने व्याख्यान !

म्हाडाच्या पेपरफुटीच्या प्रकरणात जितेंद्र आव्हाड यांना आरोपी करा, अन्यथा पुरावे नष्ट होतील ! – अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते

संभाजीनगर येथे एस्.टी. कर्मचार्‍यांशी संवाद साधतांना त्यांनी वरील वक्तव्य केले.

धर्मांतरबंदी पुरेशी का ?

धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर’, हे समीकरण स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी यापूर्वी सांगितले आहे. याला इतिहास साक्षी आहे. १४०० वर्षांपूर्वी जगात एकही इस्लामी देश नव्हता; परंतु पहाता पहाता आज ५६ हून अधिक मुसलमान देश उदयास आले.