फलक प्रसिद्धीकरता
‘मी हिंदु संघटनांना सांगू इच्छितो की, श्रीरंगपट्टणम् (कर्नाटक) येथे मशिदीच्या ठिकाणी तुम्ही कितीही मोठे मंदिर बांधा, तिथे ‘अल्ला हू अकबर’ची घोषणाच दुमदुमेल’, अशी धमकी ‘सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया’चा नेता नुरूद्दीन फारुखी याने दिली आहे.
मुलांना धर्मशिक्षण मिळत नसल्याचा दुष्परिणाम जाणा !
भारत असा निर्णय कधी घेणार ?
सरकारी यंत्रणा हे का पहात नाही ?
बांगलादेशी घुसखोरांना विमानातून पाठवून द्या !
अशांची खासदारकी रहित करा !
भारत बांगलादेशी घुसखोरांना कधी बाहेर काढणार ?