बेंगलूरु में शमशान भूमी में कोरोना मृतकों पर अंतिम संस्कार के लिए अवैध तरीके से हजारों रुपए लिए जा रहे हैं !
इन्हें कठोर दंड होना चाहिए !
इन्हें कठोर दंड होना चाहिए !
‘लोकांमध्ये पोलिसांविषयी भीती आणि काही अपसमज आहेत. त्यामुळे पूर्वीपासूनच पोलीस आणि समाज यांच्यामध्ये एक दरी निर्माण झाली आहे.
येणार्या आपत्काळात साधकांनी साधनेची गती वाढण्यासाठी ‘सकारात्मकता’ हा गुण आत्मसात केल्यास त्यांच्यामध्ये ईश्वराची गती पकडण्याची क्षमता निर्माण होईल.
ज्यांनी आपले वाईट केले, त्यांचेही भलेच करतात, तेच खरे संत असणे
उत्तरप्रदेशातील धर्मप्रेमींनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ७८ वा जन्मोत्सव भावसोहळा ‘ऑनलाईन’ पाहिला. त्या वेळी त्यांना आलेल्या अनुभूती पुढे देत आहोत.
पाश्चात्त्य संगीताने शरीर डोलते, तर भारतीय संगीतात मनाचा ठाव घेण्याची क्षमता आहे. पाश्चात्त्य संगीत जिवाला बहिर्मुख आणि आक्रमक, तर भारतीय संगीत ऐकणार्याच्या अंतरंगात जाऊन त्याला संयमी अन् शांत करते.
‘माणुसकी शिकवणारी साधना सोडून इतर सर्व विषय शिकवणार्या आधुनिक शिक्षण प्रणालीमुळे राष्ट्राची परमावधीची अधोगती झाली आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
झाडांमुळे आणि पक्ष्यांच्या मधुर स्वरांमुळे सेवाकेंद्रातील वातावरण प्रसन्न वाटते.
रुग्णालय म्हणजे आरोग्य केंद्र ! जनतेला आरोग्यविषयक काही अडचणी आल्यास, कुणी रोगग्रस्त झाल्यास ज्या ठिकाणी जाऊन मार्गदर्शन आणि उपचार घेऊन व्यक्ती रोगमुक्त होऊ शकते, असे ठिकाण ! मात्र कलिच्या प्रभावापासून ही ठिकाणेही सुटलेली नाहीत.
माझ्या मागील ३० वर्षांपूर्वीच्या अनुभवानुसार परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांची समष्टी साधना होण्यासाठी त्यांना अविरत सेवा देऊन त्यांची आध्यात्मिक प्रगती करवून घेतली आहे.