दळणवळण बंदीच्या काळात साधनेचे प्रयत्न करून सातत्याने गुरुतत्त्व अनुभवणारी कु. अपाला औंधकर !

आपत्काळातही केवळ परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळे कु. अपाला औंधकर हिने केलेले साधनेचे प्रयत्न आणि त्यामुळे तिच्यामध्ये झालेले पालट येथे दिले आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘गरिबी असणे किंवा नसणे, यामागे ‘प्रारब्ध’ असे काही आहे’, हे ज्ञात नसलेले साम्यवादाच्या गप्पा मारतात आणि गरिबी असणारे किंवा नसणारे यांना समान करण्याचा प्रयत्न करतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले         

५३ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला नगर येथील चि. जयवर्धन पंकज घोलप (वय १ वर्ष) !

आज ‘फाल्गुन शुक्ल पक्ष द्वितीया या दिवशी चि. जयवर्धनचा प्रथम वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याची आई आणि नातेवाईक यांंना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये देत आहोत.

कोल्हापूर येथील साधक-कुटुंबांनी आपत्काळात अनुभवलेला कृतज्ञताकाळ !

‘हा कालावधी म्हणजे ‘आपत्काळ’ नसून साधकांसाठी ‘कृतज्ञताकाळ’ आहे.’ या विधानाची कोल्हापूर येथील साधक-कुटुंबियांना विविध प्रकारे आलेली अनुभूती इथे देत आहोत.