हिंदु धर्माला राजाश्रय मिळाल्यावरच हिंदु राष्ट्राची स्थापना होईल !

‘आपली भाषा, धर्मग्रंथ, संत, मंदिर, संस्कृती, इतिहास आणि परंपरा यांना राजाश्रय मिळणे आवश्यक आहे. तेव्हाच हिंदु राष्ट्र स्थापन होईल. प्रथम हिंदूंना धर्माचरण करून स्वतःपासून हिंदु राष्ट्राचा प्रारंभ करावा लागेल.

तिसरे महायुद्ध झाल्यास त्याला उत्तर देण्यास भारत सक्षम ! – तज्ञांचे मत

या चर्चासत्रात सर्व मान्यवरांनी मत व्यक्त करतांना ‘तिसर्‍या महायुद्धात भारत सक्षमपणे लढा देऊ शकेल’, असे सांगितले. हा कार्यक्रम फेसबूक आणि यू ट्यूब यांच्या माध्यमांतून ४१ सहस्र ४६७ हून अधिक जणांनी प्रत्यक्ष पाहिला.

‘अ‍ॅमेझॉन किंडल’वर हिंदु धर्म आणि महिला यांच्यावरील अश्‍लील पुस्तकांची विक्री : एक सुनियोजित षड्यंत्र !

या पुस्तकांच्या शीर्षकांवरून असे वाटते की, हिंदु धर्म आणि हिंदु महिला यांची मानहानी करणे, हाच यामागील मूळ हेतू आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘मंदिरातील कर्मचारी दर्शनार्थींना दर्शन देण्याव्यतिरिक्त आणखीन काय करतात ? त्यांनी दर्शनार्थींना धर्मशिक्षण दिले असते, साधना शिकवली असती, तर हिंदूंची आणि भारताची अशी केविलवाणी स्थिती झाली नसती.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले            

‘ऑनलाईन’ परिसंवादामध्ये आलेल्या अडचणी आणि त्यांचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी नामजपादी उपाय करून केलेले निराकरण

‘हिंदु जनजागृती समिती’च्या १८ व्या वर्धापन दिनानिमित्त एक ‘ऑनलाईन’ परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी आलेल्या अडचणी आणि त्यावर केलेले उपाय.

साधकांच्या नाडीपट्टीतील मृत्यूसारखे भविष्य परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे पालटणे !

‘ऑक्टोबर २०१३ मध्ये मी पुणे येथील अगस्ती नाडीपट्टीवाचक श्री. मुदलियारगुरुजी यांच्याकडे माझी नाडीपट्टी पहाण्यासाठी प्रथमच गेले होते.

उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला मंगळुरू येथील कु. चरणदास रमानंद गौडा (वय ७ वर्षे) !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा.’

कु. गायत्री अनिल यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

‘हे माझे घर नाही, तर आश्रम आहे’, असा भाव ठेवून आणि ‘देवाला अपेक्षित अशी सेवा होऊ दे’, अशी प्रार्थना करून सेवेला आरंभ करते. तेव्हापासून घर अधिक स्वच्छ दिसत आहे आणि मला येणारा थकवाही जाणवत नाही’, असे माझ्या लक्षात आले.

कु. गायत्री अनिल हिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

प्रत्येक सत्संगात ती उत्स्फूर्तपणे सहभागी होते आणि सांगितलेली प्रत्येक कृती आचरणात आणते. तिला काही शंका असल्यास ती लगेच विचारते. त्यामुळे तिला पुष्कळ अनुभूती येत आहेत, तसेच तिची तळमळ वाढली आहे.

‘नियोजनाचा अभाव’ या स्वभावदोषावर मात करण्याचा प्रयत्न करणारी कण्णूर (केरळ) येथील कु. गायत्री अनिल !

गुरुदेवांनी सुचविल्याप्रमाणे सर्व देवतांच्या चित्रांची रचना पालटून मी देवघर स्वच्छ केले. देवाच्या कृपेमुळे मला देवांची चित्रे ठेवण्याची योग्य पद्धत समजली. त्यामुळे आता देवघरात गेल्यावर मला पुष्कळ आनंद मिळतो आणि मन अधिक उत्साही होते.