वैज्ञानिकांनी वर्तवलेल्या विज्ञानाच्या मर्यादा !

‘वनस्पती आणि प्राणी जीवनातील विविधतेचा र्‍हास, पर्यावरण व्यवस्था कोलमडणे (पर्यावरण व्यवस्थेतील असमतोलता) आणि हवामानातील पालट ही पर्यावरणीय समस्यांची प्रमुख कारणे आहेत.

भावी आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी आतापासूनच सिद्धता करा !

एकूण गरजा (उदा. काही विशिष्ट पदार्थच आवडत असणे, अंघोळीला गरम पाणीच लागणे, सतत पंख्याचा वारा पाहिजे असणे, वातानुकूलन यंत्र (एसी) असल्याविना झोप न येणे, चालत जाण्याच्या अंतरावरही दुचाकी-चारचाकी वाहन हवे असणे) अल्प करण्याची हळूहळू सवय करावी !

सध्या मुली बिघडण्यामागे त्यांची आई कारणीभूत ठरत आहे !

‘भारतीय कुटुंबव्यवस्था मोडकळीस आली आहे. संस्कृती आणि संस्कार कुटुंबातून नाहीसे होत आहेत. भारतीय स्त्री शिक्षणामुळे मोठी होत नसून संस्कृतीमुळे मोठी होते. त्यामुळे संस्कृतीचे भान ठेवले पाहिजे.

हिंदूंच्या धर्मांतराची कारणे

धर्म जेथून जाणून घेतला पाहिजे तेथून जाणून न घेता, तो चित्रपट, मालिका यांमधून जाणून घेणे. त्यामुळे संभ्रमित झालेल्या पिढीचे धर्मांतर करणे सोपे जाणे.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात भाव कसा ठेवावा ?

‘राष्ट्रभक्त आणि क्रांतीकारक राष्ट्रातच देवाला पहातात; म्हणून ते राष्ट्रावर निरपेक्ष प्रेम करतात अन् राष्ट्रासाठी प्राणांचेही बलीदान करतात. विविध संप्रदाय आणि साधनामार्ग यांनुसार साधना करणार्‍या बहुतांशी साधकांनी गतजन्मांमध्ये व्यष्टी साधना केलेली असल्याने ते वर्तमान जन्मातही गुरु किंवा देव

भावी आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी आतापासूनच सिद्धता करा !

आपत्काळाला तोंड देता येण्यासाठी सर्वांनी शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, आर्थिक, आध्यात्मिक इत्यादी स्तरांवर पूर्वसिद्धता करणे आवश्यक आहे. याविषयीचे सर्वसाधारण विवेचन पुढे केले आहे. या विवेचनानुसार जेवढे शक्य आहे, त्याच्या कार्यवाहीला आतापासूनच आरंभ करावा.

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या विज्ञापनदात्यांना विनम्र आवाहन !

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी सर्वत्र जमावबंदी आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. हे लक्षात घेऊन २३ मार्चपासून १ एप्रिलपर्यंत दैनिक ‘सनातन प्रभात’ची मुंबई, पश्‍चिम महाराष्ट्र आणि रत्नागिरी आवृत्तींची छपाई होऊ शकणार नाही.

गुढीपाडव्याचा सण सात्त्विक पद्धतीने साजरा करूया आणि स्वत:तील धर्मतेज जागवूया !

सुती किंवा रेशमी नऊवारी साडी आणि धोतर यांमध्ये पुष्कळ सात्त्विकता अन् चैतन्य असल्यामुळे ही वस्त्रे परिधान करणार्‍यांनाही सात्त्विकता तसेच चैतन्य यांचा लाभ होण्यास साहाय्य होेते.

वर्षारंभी शुद्ध मराठीत बोलण्याचा प्रयत्न करून स्वभाषाभिमान जोपासा !

चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याला हिंदूंच्या नववर्षाचा प्रारंभ होतो. त्या निमित्ताने या वर्षी मराठी भाषिकांनी शुद्ध मराठी भाषेत बोलण्याचा संकल्प करून तो पूर्णत्वास नेला पाहिजे.

गुढीकडून घ्यावयाचा बोध

गुढी ब्रह्मांडातील प्रजापति देवतेच्या लहरी, ईश्‍वरी शक्ती आणि सात्त्विकता स्वत: ग्रहण करते अन् इतरांच्या लाभासाठी त्या सर्वांचे प्रक्षेपण करते.