हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व असून भावविश्वाच्या नित्य पूजनाची आवश्यकता !
भारताचा हा स्वभाव ‘यावतचंद्र दिवाकरौ’ (सूर्य-चंद्र असेपर्यंत) रहाणार आहे. तात्पर्य, शरद पवारांसारखे स्वकीय अथवा परकीय काहीही बोलले, तरी हिंदुत्व विचारांच्या माणुसकीचीच पूजा होईल. हिंदु भारतवर्षाच्या पाठीचा कणा आहे. हिंदुत्व हेच इथे राष्ट्रीयत्व आहे. आवश्यकता या भावविश्वाचे नित्य पूजन करण्याची आहे.