भारतातील साम्यवादी चीनचे हस्तक ! – अधिवक्ता गौरव गोयल, सर्वोच्च न्यायालय

चीनशी लागेबांधे असणारे साम्यवादी हे भारताचे नागरिक म्हणून अल्प, तर चीनचे गुप्तहेर म्हणून अधिक भूमिका निभावतात.

चीनचे ‘स्लीपर सेल’ म्हणून कार्य करणार्‍या साम्यवाद्यांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून कठोर कारवाई करा ! – श्री. अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्था

वर्ष १९६२ च्या भारत-चीन युद्धाच्या वेळी चीनला समर्थन करण्याची साम्यवाद्यांची जी विचारसरणी होती, तीच विचारसरणी आताही आहे

‘लव्ह जिहाद’ अस्तित्वात नाही, तर ‘लव्ह जिहाद’विरोधी कायद्याला विरोध का ? – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

विविध प्रकारच्या ‘जिहाद’प्रमाणेच ‘लव्ह जिहाद’ हेसुद्धा जिहाद्यांनी हिंदु समाजाच्या विरोधात पुकारलेले युद्धच आहे. सामान्य घरातील हिंदु युवतींपासून क्रीडा क्षेत्र, आदी विविध क्षेत्रांतील अनेक हिंदु युवती आणि महिला आतापर्यंत ‘लव्ह जिहाद’ला बळी पडल्या असून त्यांची फसवणूक झाली आहे,

महिलांनो, सक्षम होण्यासाठी स्वरक्षण प्रशिक्षण घ्या ! – कु. रागेश्री देशपांडे, रणरागिणी शाखा

सध्या प्रतिदिन १४ मिनिटाला एका स्त्रीवर बलात्कार होतो. धर्माचरण, धर्माभिमान यांचा अभाव आणि पाश्चिमात्यांचा प्रभाव महिला अन् मुली यांवर झाला आहे. हिंदु स्त्रियांना कुंकू लावण्याची आणि बांगड्या घालण्याची लाज वाटते.

अप्रतिम भावविश्व अनुभवणार्‍या नंदुरबार येथील साधिका सौ. निवेदिता जोशी !

देवतांचा नामजप करतांना सौ. निवेदिता जोशी यांनी अनुभवलेला भाव अवर्णनीय आहे. त्यांनी वर्णन केलेले भावविश्व वाचकालाही सहजतेने अनुभवता येतील, इतका तो लेख अप्रतिम आहे.

जात मंदिरांमध्ये नाही, तर आरक्षणामध्ये विचारली जाते ! – संजय दीक्षित, सनदी अधिकारी (आय.ए.एस्.)

सनातन धर्माने कर्माने महान बनण्याचा आणि होण्याचा सिद्धांत दिला.

जोपर्यंत भ्रष्टाचार, लव्ह जिहाद, राष्ट्रप्रेम आणि धर्मप्रेम यांच्यासमोर आपण हिंदू झुकलेले असू तोपर्यंत चीनच काय; पण छोटा पाकिस्तान आणि जिहादी हेही भारताला धमकावणारच !

‘आपल्या भ्रमणभाषमध्ये ज्या वस्तू आहेत, त्या चीनमधून येतात. जोपर्यंत चीनवर अवलंबून रहावे लागणार, तोपर्यंत चीनपुढे झुकावे लागेल.’ – डॉ. मोहन भागवत, सरसंघचालक.  

२१ व्या शतकातील शिक्षण, समाज आणि राष्ट्र

‘आजचे जग सर्वार्थाने सुखी व्हावे, एवढे संचित त्यांच्या संग्रही आहे; पण त्याच्या सुखाला सर्व बाजूंनी ओहोटी लागली आहे. म. गांधी यांनी याला कारणीभूत असणारी काही कारणे सांगितली आहेत. त्यांना ते ‘सप्त सामाजिक पातकांचे तत्त्वज्ञान’ म्हणत.

प्रवचनकारांना अपकीर्त करण्याच्या हेतूने त्यांचा भ्रमणभाष क्रमांक अश्लील गोष्टीसाठी संपर्क म्हणून सार्वजनिक ठिकाणी लिहिणारे हिंदुद्वेष्टे अन्य धर्मीय !

‘एका जिल्ह्यात एका मंदिराच्या शेजारील फलकावर २ भ्रमणभाष क्रमांक आणि एका गाडीचा क्रमांक लिहिण्यात आला आहे. त्यावर ‘या क्रमांकावर संपर्क केल्यास तुम्हाला आवश्यक गाडी आणि बाई कुठे मिळू शकते, ते कळेल’, असे लिहिण्यात आले होते.’’