आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत एकाही ओलिसाला जिवंत सोडणार नाही ! – हमासची धमकी
आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत कोणत्याही ओलिसाला आम्ही जिवंत सोडू शकत नाही, अशी धमकी हमासच्या सशस्त्र शाखेचा प्रवक्ता अबू ओबैदा याने दिली आहे.
आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत कोणत्याही ओलिसाला आम्ही जिवंत सोडू शकत नाही, अशी धमकी हमासच्या सशस्त्र शाखेचा प्रवक्ता अबू ओबैदा याने दिली आहे.
सरकारने हा धोका वेळीच ओळखून चीनला समजेल अशा भाषेत धडा शिकवला पाहिजे !
मेरिकेतील १२ राज्यांमध्ये भारतियांसाठी विशेष आयोग स्थापन करण्यात आले आहेत. यामध्ये भारतियांच्या विरोधातील द्वेषाच्या गुन्ह्यांची विशेष सुनावणी होणार आहे.
या संदर्भात भारत सरकारने ब्रिटनला आणि तेथे सध्या भारतीय वंशाचे पंतप्रधान असणारे ऋषी सुनक यांना या घटना थांबवण्यासाठी सांगणे अपेक्षित आहे !
श्रीलंकेकडून सातत्याने भारतीय मासेमार्यांना अटक केली जात असतांना भारत सरकारने आतापर्यंत अशा घटना रोखण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक होते ! असे का होत नाही ?, असा प्रश्न जनतेच्या मनात उपस्थित होतो !
चीनने वायूप्रदूषण अल्प केल्याचा परिणाम
इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धविरामानंतर जगभरातून गाझातील नागरिकांना साहाय्य म्हणून विविध जीवनोपयोगी साहित्य पाठवण्यात आले होते. हे साहित्य हमासच्या आतंकवाद्यांनी लाटले, अशी माहिती इस्रायलने दिली.
भारताशी संबंध सुधारण्यासाठी पाकने काय करायला हवे, हे त्याला ठाऊक आहे. ‘पाक जिहादी आतंकवाद्यांवर कारवाई करणार का ?’, ‘पाकव्याप्त काश्मीर परत देणार का ?’, हेच मूळ प्रश्न आहेत !
गायीच्या शेणाला आणि गोमूत्राला हीन लेखणार्यांना आतातरी त्यांचे महत्त्व कळेल का ?
युरोपीय देश डेन्मार्कमध्ये सार्वजनिक ठिकाणी कुराण जाळण्याच्या कृत्यावर बंदी घालण्यात आली आहे. ‘