श्रीलंकेच्या नौदलाकडून २५ भारतीय मासेमार्‍यांना अटक !

नौकाही केल्या जप्त

चेन्नई (तमिळनाडू) – श्रीलंकेच्या नौदलाने २५ भारतीय मासेमार्‍यांना अटक केली आहे. हे मासेमार भारत-श्रीलंका आंतरराष्ट्रीय जल क्षेत्रामध्ये मासेमारी करत होते. ते तमिळनाडूतील नागपट्टिनम् आणि कराईकल येथे रहाणार आहेत.

सौजन्य कनक न्यूज 

संपादकीय भूमिका 

श्रीलंकेकडून सातत्याने भारतीय मासेमार्‍यांना अटक केली जात असतांना भारत सरकारने आतापर्यंत अशा घटना रोखण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक होते ! असे का होत नाही ?, असा प्रश्‍न जनतेच्या मनात उपस्थित होतो !