नौकाही केल्या जप्त

चेन्नई (तमिळनाडू) – श्रीलंकेच्या नौदलाने २५ भारतीय मासेमार्यांना अटक केली आहे. हे मासेमार भारत-श्रीलंका आंतरराष्ट्रीय जल क्षेत्रामध्ये मासेमारी करत होते. ते तमिळनाडूतील नागपट्टिनम् आणि कराईकल येथे रहाणार आहेत.
सौजन्य कनक न्यूज
संपादकीय भूमिकाश्रीलंकेकडून सातत्याने भारतीय मासेमार्यांना अटक केली जात असतांना भारत सरकारने आतापर्यंत अशा घटना रोखण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक होते ! असे का होत नाही ?, असा प्रश्न जनतेच्या मनात उपस्थित होतो ! |
‘शिक्षक पात्रता परीक्षे’ची (‘टीईटी’ची) प्रश्नपत्रिका फुटल्याने परीक्षा रहित !
Trump To Visit India : ट्रम्प पुढील वर्षीच्या आरंभी येणार भारताच्या दौर्यावर येणार !
रत्नागिरीत पुन्हा सापडले गोमांस : पोलिसांनी धाड टाकून केली एकाला अटक
कोच्चि (केरळ) : ६ बांगलादेशी घुसखोरांना अटक !
France Heat Wave : फ्रान्समध्ये कडक उन्हाळ्यामुळे एसी खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये मोठी गर्दी
चीनने भारताला पाकिस्तान, श्रीलंका आणि आता बांगलादेश यांच्या बंदराद्वारे घेरले !