उन्हाळ्याच्या दिवसांत येणार्‍या थकव्यावर घरगुती उपचार

उन्हाळ्याच्या दिवसांत उष्णतेमुळे गळून गेल्यासारखे होते. थकवा येतो. त्यावर ३ वाट्या गव्हाचे पीठ चॉकलेटी रंगाचे होईपर्यंत भाजून घ्यावे.

खलिस्तानवादी, अमली पदार्थ, भारतीय वायूसेना आणि चीन यांविषयी (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी मांडलेली भूमिका

भारत सरकार आणि वायूसेना यांनी एकत्रितपणे विमाननिर्मिती करणारी आस्थापने निवडून देशात या विमानांची निर्मिती वेगाने कशी होईल, हे संयुक्तपणे ठरवायला हवे.

हिंदु समाजात द्वेष पसरवून भ्रष्ट राजकारणी स्वतःचा स्वार्थ साधत आहेत ! – डॉ. डेव्हिड फ्रॉले, निर्देशक, इन्स्टिट्यूट ऑफ वैदिक स्टडीज, अमेरिका

स्वातंत्र्यानंतर एका बाजूला हिंदुविरोधी प्रचार करणे आणि दुसर्‍या बाजूने साम्यवाद, इस्लाम अन् ख्रिस्ती धर्म यांच्या प्रचाराद्वारे भारताचे तुकडे तुकडे करण्याचे षड्यंत्र रचले जात असल्यामुळे भारतातील समस्या पुष्कळ वाढल्या आहेत.

भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला मोलाची शक्ती देणारे आद्यस्वातंत्र्यवीर सावरकर !

शरद पवार यांची ही भूमिका सावरकर यांना ‘माफीवीर’ म्हणणारे काँग्रेसचे राहुल गांधींसह अन्य नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रतिनिधी, तसेच सावरकरद्वेषी आतातरी मान्य करतील का ? कि सावरकर यांना कलंकित करण्यासाठी आकांडतांडव करतील ?

लहान मुलांची रोगप्रतिकार क्षमता वाढण्यासाठी सोपा उपाय

कधीतरी मुलांना गोठ्यात नेऊन खेळवावे. तिथे त्यांचा संपर्क गायी, म्हशी, वासरू, गोमय आणि गोमूत्र यांच्याशी येऊन यामुळे लहान मुलांची रोगप्रतिकार क्षमता वाढण्यासाठी हा साधा-सोपा उपाय अवश्य करून लाभ अनुभवा !’

सोलापूर शहर बससेवेच्या प्रतीक्षेत !

सोलापूर शहरात महापालिकेच्या शहर परिवहन उपक्रमातील ९९ नव्या कोर्‍या सिटी बसेसच्या चेसी क्रॅक असल्याने त्या जागेवरच थांबून भंगार झाल्या आहेत.

भारतात ७२८ वृद्धाश्रम; पण यात एकही मुसलमान नाही !

हिंदूंना लाज वाटायला पाहिजे की, समाजाला वृद्धाश्रमाची आवश्यकता का पडली ? आई-वडिलांना न सांभाळण्याची कुवृत्ती समाजात वाढलेली दिसून येते.

Video : भारताच्या वैचारिक विध्वंसाचा वस्तूनिष्ठ इतिहास ! – (पूर्वार्ध)

भारताविषयीचा खोटा इतिहास शिकवणार्‍या इंग्रजांनी आखलेल्या षड्यंत्राला उधळून लावण्यासाठी शैक्षणिक क्रांती होणे अत्यावश्यक !

हिंदूंचे धर्मांतर : एक राष्ट्रीय आव्हान !

अवैध मार्गाने चालू असलेले हिंदूंचे धर्मांतर एक राष्ट्रीय आव्हान आहे. ख्रिस्ती-इस्लामी समूह दीर्घकाळापासून अवैधरित्या हिंदूंचे धर्मांतर करण्यात गुंतलेले आहेत.