अनैतिक ‘अॅप’ !
जे जे समाज, संस्कृती पर्यायाने राष्ट्रासाठी घातक आहे, त्याविषयी कडक निर्बंध घालणे, यातच खरे राष्ट्रहित आहे. त्यामुळे केंद्र सरकार अशा प्रकारच्या ‘अॅप’वर बंदी घालण्यासाठी पावले उचलेल, अशी आशा आहे !
जे जे समाज, संस्कृती पर्यायाने राष्ट्रासाठी घातक आहे, त्याविषयी कडक निर्बंध घालणे, यातच खरे राष्ट्रहित आहे. त्यामुळे केंद्र सरकार अशा प्रकारच्या ‘अॅप’वर बंदी घालण्यासाठी पावले उचलेल, अशी आशा आहे !
आपत्काळाच्या दृष्टीने घरे बांधतांना लक्षात घ्यावयाची काही महत्त्वाची सूत्रे मांडत आहोत.
कुंटे यांनी भोंदूबाबांच्या विरोधात आवाज उठवला. त्यासह ‘देवाला मानणे’ ही अंधश्रद्धा आहे’, असे म्हणणार्या अंधश्रद्धावाल्यांच्या विरोधातही ते परखडपणे बोलले. ‘साधना केल्यानेच खर्या अर्थाने जाती-धर्माच्या भिंती गळून पडतात’, असे त्यांचे प्रांजळ मत.
भारतात धर्मनिरपेक्षतेच्या नावावर मोठ्या प्रमाणात धोका चालू आहे; परंतु हिंदूंचे दुर्दैव आहे की, ते अजूनही गाढ झोपेत आहेत. ही आश्चर्याची गोष्ट आहे की, हिंदू त्यांच्या काश्मीरकडे का पहात नाहीत ? जेथे हिंदूंना त्यांची संपूर्ण संपत्ती, त्यांच्या मुली आणि महिला यांना सोडून पळून जावे लागले.
मुंबईची ‘बत्तीगूल’ करण्यामागे चीनचा हात, एवढी सनसनाटी बातमी आली, चर्चा झाली आणि विषय पुन्हा कपाटात ठेवलेल्या पुस्तकांप्रमाणे बंद !
जनतेने अशा प्रसंगात काय केले पाहिजे, काय करू नये हे पोलीस आणि प्रशासन यांनी सांगितले पाहिजे. गोपनीय माहिती वगळता प्रतिदिनच्या तपासातील प्रगती जनतेपुढे मांडली पाहिजे, तरच जनतेचा कायदा आणि सुव्यवस्था यांवरील विश्वास टिकून राहील.
‘मोदी सत्तेत आल्यापासून भारतात असहिष्णुता वाढली आहे’, ‘अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर गदा आली आहे’, अशा आवया उठवल्या जातात. राष्ट्रहितासाठी अशी कठोर पावले उचलली, तर ती असहिष्णुता कशी ? इंदिरा गांधी यांनी त्यांचे विरोधक वरचढ होऊ नयेत, यासाठी आणीबाणी लागू केली. यात राष्ट्रहित नव्हे, तर त्यांचा स्वार्थ होता.
चोर-दरोडेखोरांना ठाऊक असते की, ‘फार काय करतील, २-४ वर्षे आत रहावे लागेल इतकेच !’ आणि आता तर बलात्कारी अन् खुनी यांनाही कळून चुकले आहे की, ‘फाशी वगैरे काही लगेच होत नसते !’ ज्याचा धाक असायला हवा, त्यातीलच हवा निघून गेली आहे ! सगळ्यांना मोकळे रान मिळाले आहे, असेच तर यातून दिसून येत नाही ना ?
परात्पर गुरु डॉक्टरांनीही आचार-विचारांतही साधक आणि हिंदुत्वनिष्ठ, स्वतःची आणि इतरांची संघटना असा भेद कधीच केला नाही. त्यामुळे हिंदुत्वनिष्ठांनाही ते साधकांप्रमाणे मार्गदर्शन करू शकले आणि आता बरेच हिंदुत्वनिष्ठ त्या मार्गाचे आचरण करून हिंदुत्वाच्या कार्यात आणि ईश्वरप्राप्तीच्या मार्गात अग्रेसर झाले आहेत. याची काही उदाहरणे या लेखात दिली आहेत
‘ऑनलाईन’ २१ व्याख्याने अन् ६ कार्यशाळा घेण्यात आल्या. १२ सहस्र ४८३ जिज्ञासूंनी या प्रवचनांचा, तर ४२ जिज्ञासूंनी कार्यशाळांचा लाभ घेतला.