भारतद्वेष्ट्ये नि काँग्रेसप्रेमी अमेरिका अन् जर्मनी !
लोकशाहीची हत्या करणारी अमेरिका आणि जर्मनी यांना राहुल गांधी यांच्या निलंबनावरून भारताला सुनावण्याचा कोणता अधिकार ?
लोकशाहीची हत्या करणारी अमेरिका आणि जर्मनी यांना राहुल गांधी यांच्या निलंबनावरून भारताला सुनावण्याचा कोणता अधिकार ?
‘घरामध्ये बिस्किटे, शेव, चिवडा, फरसाण असे फराळाचे पदार्थ ‘सहज दिसतील’, असे ठेवल्यास जेव्हा त्या पदार्थांकडे लक्ष जाते, तेव्हा ते खाण्याचा मोह होतो. त्यामुळे अवेळी असे पदार्थ खाल्ले जातात.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी काळाची भीषणता ओळखून आम्हा साधकांना लागवडीचे अमूल्य ज्ञान दिले.
१७ मार्च या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण नामांच्या तीन लिंगांविषयी माहिती पाहिली. आजच्या लेखात त्यापुढील भाग पाहू.
रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि ज्येष्ठ अर्थतज्ञ रघुराम राजन यांनी काही दिवसांपूर्वी एक वक्तव्य केले आणि त्यामुळे अनावश्यक वाद निर्माण झाला आहे.
अवेळी पावसामुळे लाखो हेक्टर क्षेत्रातील पिकांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अवेळी पावसाचे थैमान चालू असतांना सरकारी सेवक जुन्या निवृत्तीवेतनाच्या मागणीसाठी संपावर होते.
निकृष्ट दर्जाची औषधे सिद्ध करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणार्या आस्थापनांना कठोर शासनच हवे !
भारतभर अशा मदरशांचा चौकशी केली पाहिजे, असे करदाते आणि हिंदू यांना वाटले, तर त्यात चुकीचे काय ? कारवाई करण्यासाठी प्रत्येक वेळी न्यायालयाने प्रशासनाला आदेश का द्यावा लागतो ? मग प्रशासन नावाचा हा पांढरा हत्ती कशासाठी पोसायचा ?
३० मार्च २०२३ या दिवशी ‘समर्थ रामदासस्वामी जयंती’ आहे. त्या निमित्ताने त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !
महाराष्ट्राचा किंबहुना भारताचा इतिहास पाहिल्यास राष्ट्रासाठी लहान वयात प्राण देणार्या महाराणी आणि क्रांतीकारी महिला यांचा वारसा आहे. याची जाणीव वाढणे आवश्यक आहे.