रडीचा हिंसक डाव !
लहान मुलांच्या खेळामध्ये जर एका गटाविरुद्ध दुसरा गट पराभूत होऊ लागला, तर तो दुसरा गट पराभव जिव्हारी लागत असल्याचे कोणतेतरी नियमबाह्य कृत्य करून कृतीतून दाखवून देतो, हे आपण अनेकदा पाहिले असेल. याला आपण रडीचा डाव म्हणतो.
लहान मुलांच्या खेळामध्ये जर एका गटाविरुद्ध दुसरा गट पराभूत होऊ लागला, तर तो दुसरा गट पराभव जिव्हारी लागत असल्याचे कोणतेतरी नियमबाह्य कृत्य करून कृतीतून दाखवून देतो, हे आपण अनेकदा पाहिले असेल. याला आपण रडीचा डाव म्हणतो.
‘फायझर फार्मा’चे डॉ. मायकल यीडन म्हणतात, ‘‘जागतिक संसर्ग रोखण्यास ‘व्हॅक्सिन’ची कोणतीही आवश्यकता नाही. व्हॅक्सिनसंदर्भात इतका मूर्खपणा मी आजवर कधीही पाहिलेला नाही. धोका नसलेल्या लोकांना ‘व्हॅक्सिन’ द्यायची नसतात. ज्या ‘व्हॅक्सिन’ची संपूर्ण चाचणी झालेली नाही, अशी ‘व्हॅक्सिन’ निरोगी लोकांना देणे चूकच !’’
भारत मुळात महिलांचा सन्मान करणारा देश आहे. महिलांच्या शीलरक्षणाची आमची परंपरा आहे. पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणापोटी, दूरचित्रवाहिन्यांच्या प्रभावाखाली राहिलेली आजची पिढी भरकटलेली असली, तरी आता तो काळ मागे पडत चालला आहे, हेच या प्रकरणातून दिसून येते.
या निर्णयामुळे इस्लामी ग्राहकांपुढे हिंदू ग्राहकांना टिकवायचे कि नाही, हाही विचार आता कालांतराने हलाल प्रमाणपत्र घेणार्या आस्थापनांना करावा लागेल, हे निश्चित ! या निर्णयाने हिंदुत्वनिष्ठ संघटनांना ‘हलाल’ प्रमाणपत्राला विरोध करण्यासाठी देण्यात येणार्या पुढील लढ्यासाठी निश्चितच बळ मिळेल, यात शंका नाही.
कोणत्याच प्राण्याला सांभाळणे, हे म्हणावे तसे सोपे नाही. त्यातच देशी गायींची काळजी घेणे, हे तर सर्वार्थाने आणखी कठीण काम. केवळ व्यवसाय म्हणून गोपालनाकडे न पहाता उत्तम बीज आणि अपत्यपरंपरा निर्माण करण्यास या क्षेत्रात पुष्कळ महत्त्व आहे.
जनहिताऐवजी स्वहिताकडे लक्ष देणारे असे राजकारणी भारताच्या भवितव्यासाठी घातक आहेत. सतत स्वहिताचाच विचार करणारे असे राजकारणी समाजाचा उत्कर्ष करू शकत नाहीत. त्यामुळे अशांना घरी बसवण्यासाठी आता जनतेनेच पावले उचलणे आवश्यक !
भारताच्या विरोधात किंवा हिंदूंच्या विरोधात काही बोलले, तर आपण नेस्तनाबूत होऊ’, एवढी दहशत भारत सरकारने जिहाद्यांच्या मनात निर्माण करणे अपेक्षित होते. परंतु भारताने ती निर्माण न केल्यामुळे झाकीर याच्यासारखा जिहादी हा हिंदूंच्या विरोधात अशी विधाने करतो.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शिक्षेची कार्यवाही केल्याच्या चांगल्या परिणामांचे अन्य कोणते चांगले उदाहरण असू शकेल ? लोकशाहीवादी अमेरिकेने चांगला पायंडा पाडला आहे. त्यामुळे भारतानेही अमेरिकेकडून बोध घेऊन मृत्यूदंड अथवा फाशीच्या शिक्षांची तात्काळ कार्यवाही करून जनतेचे सर्वंकष हित साध्य करावे !
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ४९ वर्षांपूर्वी प्रथमच भारताने महापराक्रम गाजवला आणि पाकिस्तानचे दोन तुकडे केले. त्यानंतर पाकिस्तान कधीही आपली बरोबरी करू शकला नाही.
‘सिमकार्ड’ आस्थापनाकडून विनामूल्य दिले जाते. ‘सिमकार्ड’साठी कुठलेही मूल्य देऊ नये. दुकानदार पैसे मागत असल्यास त्यावर पुढील कार्यवाही करता येईल …