आपत्काळात आधार ठरणारी छतवाटिका (टेरेस गार्डनिंग)

सध्या सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीच्या अंतर्गत गच्चीवरची शेती (टेरेस गार्डनिंग) ही नवी संकल्पना उदयाला येत आहे. या लेखामध्ये याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

अमेरिकी सैन्याची अफगाणिस्तानमधून माघार आणि भारताची सुरक्षा !

अमेरिका अफगाणिस्तानमधून बाहेर पडल्यानंतर पाकिस्तानकडून भारतात आतंकवाद पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता असल्याने भारताच्या अडचणी वाढणार असणे

बलात्कार प्रकरणातील आरोपींना देण्यात येणारा जामीन, न्यायाधिशांनी पीडितांवर अयोग्य पद्धतीने केलेली शेरेबाजी आणि सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा !

हीन दर्जाच्या टिपण्या करून जामीन देणे हे अशा प्रकारच्या गुन्ह्यांना खतपाणी घालणेच होय !

समाजातील संतांना सनातन संस्था ‘आपली’ का वाटते ?

परात्पर गुरु डॉक्टरांची कृपा आणि शिकवण यांमुळे त्यांच्यासारखेच गुण सनातनचे संत आणि साधक यांच्यातही निर्माण झाले आहेत. या गुणांमुळे आता त्यांचेही समाजातील संतांशी आपुलकीचे नातेबंध निर्माण होत आहेत.

आषाढ मासातील शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व !

‘११.७.२०२१ या दिवसापासून आषाढ मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.

आपत्काळात आधार ठरणारी छतवाटिका (टेरेस गार्डनिंग)

सध्या सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीच्या अंतर्गत गच्चीवरची शेती (टेरेस गार्डनिंग) ही नवी संकल्पना उदयाला येत आहे. या लेखामध्ये आपण घरच्या घरी भाजीपाला कसा पिकवायचा ? याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत.

‘नमामि चंद्रभागा’ योजना प्रत्‍यक्षात कधी ?

सरकारने इच्‍छाशक्‍ती दाखवून खर्‍या अर्थाने चंद्रभागेचे पावित्र्य टिकवण्‍यासाठी पुढाकार घ्‍यायला हवा, असे वारकरी आणि भाविक यांना वाटते !

देशी गोवंशियांची शुद्धता राखणे महत्त्वाचे !

विविध आजारांमध्‍ये औषध म्‍हणून गोमूत्र आणि कोरोना विषाणूपासून रक्षणासाठी केल्‍या जाणार्‍या अग्‍निहोत्रामध्‍ये गोमयाचा उपयोग होतो. त्‍यामुळे देशी गोवंशियांच्‍या संवर्धनावर भर दिल्‍यास निश्‍चितच जैवविविधतेच्‍या संवर्धनाला मोठा हातभार लागणार आहे.

आयुर्वेदानुसार महामारीची कारणे आणि उपाययोजना !

प्राणीमात्रांना भक्ष्य केल्याने मनुष्याला त्यांच्याकडून मिळणारा अभिशाप, हेही महामारीचे एक कारण !

महाराष्ट्रात ‘मराठी’ उपेक्षित !

मराठीचा वापर अधिकाधिक होण्यासाठी विधेयकात मांडलेल्या तरतुदी या केवळ कागदावरच राहू नयेत. त्यांची प्रत्यक्ष कार्यवाही व्हावी. असे झाल्यासच मराठीची स्थिती सुधारण्यासाठी आशादायी चित्र निर्माण झालेले असेल !