तमिळनाडू येथील अरुलमिगू दंडयुथपणी स्वामी मंदिरात अहिंदूंना प्रवेश नाकारणारा मद्रास उच्च न्यायालयाचा निवाडा !
मंदिरामध्ये अहिंदूंना प्रवेश नाकारण्यासाठी मद्रास उच्च न्यायालयात याचिका….
मंदिरामध्ये अहिंदूंना प्रवेश नाकारण्यासाठी मद्रास उच्च न्यायालयात याचिका….
गेल्या मासात नूंह (हरियाणा) येथे धर्मांधांनी हिंदूंच्या ब्रजमंडल जलाभिषेक यात्रेवर मोठ्या प्रमाणात आक्रमण करत हिंसाचार केला. या पार्श्वभूमीवर हा लेख देत आहोत.
चंद्रयान चंद्राच्या ज्या दक्षिण ध्रुवावर उतरले; तेथे आजवर एकाही देशाचे यान उतरू शकले नव्हते. अशा ठिकाणच्या चंद्रभूमीवर यान उतरण्याला महत्त्व होते.
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात कुणालाही आणि कधीही संसर्गजन्य आजारांना वा अन्य कोणत्याही विकारांना सामोरे जावे लागू शकते. अशा वेळी पटकन कधीही तज्ञ वैद्यकीय सल्ला उपलब्ध होऊ शकेलच, असे सांगता येत नाही.
‘एकमेकांशी काही संबंध नसलेल्या २ वेगवेगळ्या घटनांमध्ये हिंसाचार होऊन काहींचे मृत्यू झाले. त्यामुळे भारतामध्ये पुन्हा दोन धर्मांमध्ये फूट पडली. या दोन्ही घटना एकाच दिवशी घडल्या; परंतु यापैकी एका घटनेचा परिणाम मोठ्या प्रमाणात झाला…
सध्या मधुमेह (डायबेटीस) होण्याचे प्रमाण पुष्कळ आहे. एकदा हा आजार झाला की, ‘आयुष्यभर गोळ्या, औषधे आली’, या ताणानेच बरेच जण हतबल होतात. आपली जीवनशैली ही आजाराशी जुळवून घेणारी ठेवली, तर मधुमेह होऊनसुद्धा दीर्घायुषी होता येईल.
भारतामध्ये ‘अभिजात दर्जा’ प्राप्त झालेल्या भाषांमध्ये संस्कृतचा समावेश आहे. अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेल्या भाषेचा प्रचार-प्रसार करण्यासाठी केंद्रशासनाकडून विशेष निधी दिला जातो, तसेच देशभरातील विद्यापिठांमध्ये ती भाषा शिकवली जाते.
ऋग्वेदात महर्षि भृगूंचा १८ वेळा आदरपूर्वक उल्लेख आढळतो. ते ‘सूक्तद्रष्टा’, वैदिक ऋषि असून त्यांची काही सूक्ते ऋग्वेदात आहेत.
अल्पवयीन धर्मांध मुलासमवेत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये रहाणार्या हिंदु तरुणीची उच्च न्यायालयामध्ये याचिका
दूर्वा, अक्षता (तांदूळ), केसर, चंदन आणि मोहरीचे दाणे या ५ वस्तूंची आवश्यकता आहे. या ५ वस्तूंना रेशमी कापडात घेऊन ते एकत्र बांधावे किंवा शिवावे. नंतर त्यात धागा गुंतवावा. अशा प्रकारे वैदिक राखी सिद्ध होते.