राधा कोण आहे ?

श्रीकृष्‍णाचे सामाजिक आणि कौटुंबिक जीवन अलौकिक, अद़्‍भुत अन् आदर्श होते. श्रीकृष्‍णाच्‍या चरित्रात ‘श्रीकृष्‍ण-राधा’ ही कथा अतिशय विकृत स्‍वरूपात मांडून श्रीकृष्‍णाची मानहानी करण्‍याचा प्रयत्न केला गेला आहे’, असे म्‍हटल्‍यास वावगे ठरू नये.

भारतातील राजकीय पक्ष आणि प्रसारमाध्‍यमे यांची चीनशी मैत्री !

४ सप्‍टेंबर या दिवशी प्रसिद्ध केलेल्‍या लेखात ‘भारतातील राजकीय पक्ष आणि प्रसारमाध्‍यमे यांच्‍याशी चीनचे संबंध, चीनमधील कम्‍युनिस्‍ट पक्ष अन् ‘न्‍यूज क्‍लिक’ यांच्‍यामध्‍ये घनिष्‍ठ संबंध यांविषयीची माहिती वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.

धर्मसंस्‍थापक भगवान श्रीकृष्‍णाची वैशिष्‍ट्ये !

४ सप्‍टेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्‍या लेखात आपण ‘निर्मोही आणि प्रत्‍येक क्षणी समाजाचा विचार करणारा, थोर राजनीतीज्ञ, कुशल कर्मवादी अन् धैर्यवान’, या वैशिष्‍ट्यांची माहिती वाचली. आज या लेखाचा उर्वरित भाग येथे देत आहोत.

‘चंद्रयान-३’ आणि शिवसंकल्‍पसूक्‍त

हिंदुस्‍थानच्‍या दृष्‍टीने विचार करता २३ ऑगस्‍ट २०२३ हा दिवस ‘ऐतिहासिक दिवस’ ठरला. या दिवशी हिंदुस्‍थानचे ‘चंद्रयान ३’ हे ‘विक्रम लँडर (अवतरक)’ चंद्राच्‍या भूपृष्‍ठावर अवतरले.

‘लाल परी’ची दु:स्थिती !

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी आगाराच्या एका बसची चित्रफीत सार्वत्रिक झाली आहे. या चित्रफीतीत पाऊस चालू असतांना चालक एका हातात छत्री आणि दुसर्‍या हातात बसचे ‘स्टेअरिंग’ घेत बस चालवत असल्याचे दिसते.

‘गर्भपात कायदा’ आणि काळानुसार त्याच्या रुंदावत जाणार्‍या कक्षा !

काही वर्षार्ंपूर्वी गर्भपाताचा कायदा केवळ विवाहित महिलांनाच लागू होता. काळाच्या ओघात आता तो अविवाहित महिलांनाही लागू झालेला आहे. ‘मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नंसी अमेंडमेंट अ‍ॅक्ट’प्रमाणे आता अविवाहित महिलाही या कायद्याच्या कवचाखाली आलेल्या आहेत.

भारतातील राजकीय पक्ष आणि प्रसारमाध्यमे यांची चीनशी मैत्री !

समोरासमोरच्या लढाईत भारताला हरवणे शक्य नाही, हे चीनच्या लक्षात आले आहे. त्यामुळे तो भारताशी छुप्या मार्गाने लढत आहे. देशातील प्रसिद्धीमाध्यमे, बुद्धीजीवी आणि राजकीय नेते हे भारताचे शत्रू बनले आहेत. आज भारतातील प्रसिद्धीमाध्यमे आणि राजकीय नेते हे चीनच्या मांडीवर बसले आहेत.

धर्मसंस्थापक भगवान श्रीकृष्णाची वैशिष्ट्ये !

धर्मसंस्थापक भगवान श्रीकृष्ण म्हटले की, समस्त कृष्णभक्तांना आठवतात त्या त्याच्या अद्भुत लीला, त्याचा खोडकरपणा, त्याने केलेले युद्ध आणि त्याने भक्तांना ‘गीते’च्या माध्यमातून दिलेला भगवद्संदेश ! अशा या भगवान श्रीकृष्णाची अद्भुत वैशिष्ट्ये येथे देत आहोत.

डॉ. दाभोलकर हत्येचे अन्वेषण भरकटण्याला त्यांचे कुटुंबीयच उत्तरदायी !

तथाकथित विवेकतावादी डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात खोटे साक्षीदार उभे केले जात आहेत आणि नवनवीन आरोपी उभे केले जात आहेत. अशा प्रकारे अन्वेषण भरकटले असतांना माध्यमांमध्ये कुठेही चर्चा होतांना दिसत नाही.