दाऊदचा ‘आइकमन’ होणार ?
भारत सरकारने दाऊदपासून पाकमध्ये लपून बसलेल्या सर्वच आतंकवाद्यांना पाकमध्ये घुसून वेचून-वेचून ठार मारावे आणि पुढील वर्षीचा स्वातंत्र्यदिन ‘आतंकवादमुक्त’ वातावरणात साजरा करावा, ही राष्ट्रप्रेमींची अपेक्षा !
भारत सरकारने दाऊदपासून पाकमध्ये लपून बसलेल्या सर्वच आतंकवाद्यांना पाकमध्ये घुसून वेचून-वेचून ठार मारावे आणि पुढील वर्षीचा स्वातंत्र्यदिन ‘आतंकवादमुक्त’ वातावरणात साजरा करावा, ही राष्ट्रप्रेमींची अपेक्षा !
आध्यात्मिक बैठकीमुळे भारतात लाखो वर्षे प्रगल्भ संस्कृती, आचार-विचार टिकून राहिले आहेत. भविष्यवेत्त्यांच्या सांगण्यानुसार येत्या काळात भारत एक बलशाली, आत्मनिर्भर आणि संपन्न देश म्हणून निश्चितपणे नावारूपाला येईल. आवश्यकता आहे ती आध्यात्मिकतेच्या दिशेने पावले उचलण्याची !
हिंदूंनी पुरोगाम्यांच्या टीकेला धर्मशास्त्राने उत्तर दिले. त्यामुळे त्या सर्व टीकाकारांना पुरून हिंदु धर्म आजही टिकून आहे. याचे कारण मुळात हिंदु धर्मच सहिष्णु आहे; परंतु इस्लामविषयी जेव्हा प्रश्न उपस्थित होतात, तेव्हा त्यांवर टीका करणार्यांना ठार मारले जाते !
यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अब्दुल नझीर यांनी डिसेंबर २०२१ मध्ये ‘मनु, चाणक्य आणि बृहस्पति यांनी विकसित केलेली पुरातन भारतीय न्यायव्यवस्थाच भारतासाठी योग्य आहे’, असे मत व्यक्त केले होते. तेव्हाही विरोधक तोंडावर आपटले होते !
देशाच्या अखंडतेसाठी राष्ट्रप्रेमींनी व्यवस्थेवर अवलंबून न रहाता राष्ट्रविरोधकांशी वैध मार्गाने दोन हात करणे आवश्यक !
श्रीलंकेने रामायणाशी संबंधित स्थळांचे पावित्र्य आणि सात्त्विकता टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत !
धर्मांतरविरोधी कायद्याचे गांभीर्य लक्षात घेऊन शासनाने तो होण्यासाठी ठोस पावले उचलावीत !
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील सरकारकडे प्रांतातील सर्व कारागृहांतील अल्पसंख्यांक समाजातील म्हणजे हिंदु, शीख, ख्रिस्ती या धर्मांतील बंदीवानांना त्यांचे धर्मग्रंथ पाठ केल्यास त्यांच्या शिक्षेमध्ये ३ ते ६ मासांची सूट देण्याचा प्रस्ताव आला आहे. यावर अद्याप निर्णय व्हायचा आहे.
इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे चालू असलेल्या ‘राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धे’च्या ९ व्या दिवशी भारताने चांगली कामगिरी करून पदकांचा आलेख उंचावला आहे. भारताने अद्यापपर्यंत या स्पर्धेत १३ सुवर्ण, ११ रौप्य आणि १६ कांस्य अशा एकूण ४० पदकांची कमाई करून पदतालिकेत ५ वे स्थान गाठले आहे.
मंत्रीमंडळाचा विस्तार होत राहील आणि सत्ताधारीही पालटत रहातील; परंतु ज्या वेळी सत्ताधार्यांना ‘आम्ही जनतेशी बांधील आहोत’, याची जाणिव होईल, तेव्हा खर्या अर्थाने लोकशाही ‘सुजलाम् सुफलाम्’ असेल !