भारतीय नौदलाकडून श्रीलंकेच्या मच्छीमारांना मारहाण करण्यात आल्याचे वृत्त खोटे ! – भारत
श्रीलंकेच्या प्रसारमाध्यमांमध्ये भारतीय नौदलांकडून श्रीलंकेच्या मच्छीमारांंना मारहाण करण्याची वृत्ते प्रसिद्ध करण्यात आली आहेत.
श्रीलंकेच्या प्रसारमाध्यमांमध्ये भारतीय नौदलांकडून श्रीलंकेच्या मच्छीमारांंना मारहाण करण्याची वृत्ते प्रसिद्ध करण्यात आली आहेत.
‘चीनला दिली ओसरी, चीन हातपाय पसरी’, असेच यातून स्पष्ट होते ! आज तमिळ भाषा हटवणारा चीन उद्या संपूर्ण श्रीलंकेला स्वतःच्या नियंत्रणात घेतल्यास आश्चर्य वाटू नये !
धातूंमध्ये ‘सुवर्ण’ हा आध्यात्मिकदृष्ट्या सर्वाधिक लाभदायक धातू जरी असला, तरी या धातूपासून बनवलेल्या अलंकारांची नक्षी सात्त्विक नसल्यास त्यापासून अलंकार परिधान करणार्याला अपेक्षित आध्यात्मिक लाभ मिळू शकत नाही. अलंकार कसा बनवला आहे, यावर त्यातून सात्त्विक, राजसिक कि तामसिक स्पंदने प्रक्षेपित होतील, हे ठरते.
चीनमधील एका आस्थापनाला शहरात नवीन बंदर शहर (पोर्ट सिटी) बनवण्याचे कंत्राट मिळाले आहे. संसदेत याविषयीचे विधेयक संमत करण्यात आले. विरोधी पक्षाने याला विरोध केला होता; मात्र बहुमताच्या जोरावर सरकारने हे विधेक संमत केले.
भारत श्रीलंकेकडून आदर्श कधी घेणार ?
श्रीलंकेकडून नौकेला तात्काळ बंदर सोडण्याचा आदेश
श्रीलंकेतील शिवसेनाई या हिंदूंच्या हक्कांसाठी लढणार्या संघटनेने देशाच्या नव्या राज्यघटनेत काही तरतुदी करण्याची मागणी केली आहे. त्यानुसार हिंदु धर्माला बौद्ध धर्माएवढेच स्थान देण्यात यावे, तसेच घटनेत जे प्राधान्य बौद्ध धर्माला आहे, ते हिंदु धर्मालाही द्यावे, अशी मागणी केली आहे.
श्रीलंका सरकारने इस्लामिक स्टेट, अल कायदा यांच्यासह अन्य ९ जिहादी आतंकवादी संघटनांंवर बंदी घातली आहे. श्रीलंकेत वर्ष २०१९ मध्ये झालेल्या जिहादी आत्मघाती आक्रमणामध्ये २७० जणांचा मृत्यू झाला होता
पाक, बांगलादेश, अफगाणिस्तान आदी शेजारी देशांतील हिंदूंना कुणीही वाली नाही. तसेच आता श्रीलंकेतील हिंदूंचीही स्थिती होणार आहे का ? भारत सरकारने श्रीलंकेतील तमिळी हिंदूंना आश्वस्त करण्यासाठी पावले उचलणे आवश्यक !
अॅमेझॉन हा सराईत गुन्हेगाराप्रमाणे भारतासह विविध देशांची राष्ट्र आणि धर्म यांची प्रतीके असणार्या चिन्हांचा जाणीवपूर्वक अवमान करून त्यांचे मूल्य न्यून करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे !