पाकच्या कोटरी शहरात देवी मातेच्या मंदिरात चोरी !
चांदीचे १० तोळ्यांचे ३ हार आणि २५ सहस्र रुपयांची चोरी
पाकमध्ये असुरक्षित असलेले हिंदू आणि त्यांची मंदिरे !
चांदीचे १० तोळ्यांचे ३ हार आणि २५ सहस्र रुपयांची चोरी
पाकमध्ये असुरक्षित असलेले हिंदू आणि त्यांची मंदिरे !
भारतीय क्रिकेटपटू इतकी वर्षे हिंदुद्वेषी मानसिका असलेल्या पाक क्रिकेटपटूंशी खेळत आले आणि पाकप्रेमी भारतीय त्याचे समर्थन करत होते, हे लक्षात घ्या !
पाकमधील हिंदूंची ही स्थिती भारतातीलच नव्हे, तर जगभरातील हिंदूंना लज्जास्पद !
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटचा सामना म्हणजे ‘हिंदु विरुद्ध मुसलमान’ असे युद्ध असल्याचेच पाकच्या गृहमंत्र्यांना सुचवायचे आहे, हे लक्षात घ्या ! यातूनच त्यांची धर्मांध मानसिकता स्पष्ट होते.
या दोन्ही देशांना आता अन्य देशांकडून, तसेच आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून आर्थिक साहाय्य मिळणे कठीण होऊ शकते.
मोर्चा काढून पाकव्याप्त काश्मीरला स्वातंत्र्य मिळू शकणार नाही, त्यासाठी तेथील नागरिकांनी पाकविरुद्ध सशस्त्र उठाव केला पाहिजे ! भारताला नेजाती सुभाषचंद्र बोस आणि क्रांतीकारक यांच्यामुळेच स्वातंत्र्य मिळाले होते, हा इतिहास आहे !
भारत सरकार या ‘अॅप’वर कधी बंदी घालणार ? – संपादक नवी देहली – पाकपुरस्कृत जिहादी आतंकवादी संघटना ‘जैश-ए-महंमद’चा प्रमुख मौलाना (इस्लामी विद्वान) मसूद अजहर याच्याशी संबंधित ‘अच्छी बाते’ नावाचे अॅप आहे. ‘गूगल प्ले स्टोअर’ने त्याला शैक्षणिक गटात ठेवले आहे. या अॅपमधून इस्लामी शिक्षण दिले जात असल्याचा दावा केला जात आहे; मात्र प्रत्यक्षात याद्वारे तरुणांना भडकवण्याचा प्रयत्न … Read more
यातून पुन्हा स्पष्ट होते की, काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट करण्यासाठी पाकला नष्ट करणे आवश्यक आहे !
पाकमधील असुरक्षित हिंदूंचे रक्षण होण्यासाठी भारतात हिंदु राष्ट्र स्थापन होणे आवश्यक !
जर असे असेल, तर भारताच्या पंतप्रधानांनी हे काम करावे, असेच भारतियांना वाटेल !